पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री सावित्री ठाकूर यांना एका बोर्डवर 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' हा संदेशही नीट लिहीता आला नाही.
नालंदा विद्यापीठाच्या नवीन कॅम्पसचे उद्घाटनावेळी मोदींच्या भाषणाची नव्हे तर, भर स्टेजवर हजारो उपस्थितांसमोर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी केलेल्या कृतीची झाली.
बारामूला जिल्ह्यात अतिरेकी आणि सुरक्षा दलाच्या जवानांमध्ये धुमश्चक्री उडाली. या चकमकीत दोन अतिरेक्यांचा खात्मा केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. कोर्टाने त्यांच्या यालयीन कोठडीत 3 जुलैपर्यंत वाढ केली आहे
बिहारमधील सिकटीमध्ये कोट्यावधी रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला पूल क्षणार्धात कोसळून पडला.