नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काल (दि.5) लोकसभेत केलेल्या भाषणात विरोधकांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला. यावेळी त्यांनी पंडित नेहरूंनी (Pandit Nehru) केलेल्या एका विधानाचा संदर्भ दिला. त्यानंतर आता 1959 साली लाल किल्ल्यावरून खरचं पंडित नेहरूंनी भारतीयांचा आळशी असे संबोधले होते का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 1959 साली घडलेल्या घटनेचा नेमका संदर्भ […]
Narayan Rane : राज्यसभेचं कामकाज सुरू आहे. खासदार मंत्र्यांना प्रश्न विचारतात त्याची नेमकी उत्तरं मंत्री देतात. पण, केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांच्याबाबतीत राज्यसभेत (Rajya Sabha) वेगळाच किस्सा घडला. खासदाराने विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी दुसरंच उत्तर दिलं. आता त्यांना प्रश्न समजला नाही की त्यांनी खरंच वेगळं उत्तर दिलं याचं लॉजिक समोर आलं नाही. मात्र, विरोधकांनी […]
Rahul Gandhi Big Statement on Reservation : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी (Rahul Gandhi) आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. लोकसभा निवडणुकीनंतर जर (Lok Sabha 2024) देशात इंडिया आघाडीचे सरकार आले तर देशव्यापी (INDIA Alliance) जातआधारित जनगणना करू तसेच आरक्षणाची 50 टक्क्यांची मर्यादाही काढून टाकू, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले. झारखंडच्या रामगढ (Jharkhand) येथील महात्मा […]
PM Narendra Modi Speech : माजी पंतप्रधान पंडित नेहरु यांचं भारतीय लोकांविषयीचं मत आळशी असल्याचं होतं, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी केला आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनात राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांंचं भाषण झालं. या भाषणादरम्यान, मोदींनी काँग्रेसवर एक-एक मुद्द्यावरुन जोरदार निशाणा साधला आहे. ‘हिशोब तर द्यावाच लागणार’; […]
Narendra Modi : आमच्या सरकारची तिसरी टर्म फार दूर नाही. फक्त 100-125 दिवस उरले आहेत. मी आकड्यांवर जात नाही, पण मी देशाचा मूड पाहू शकतो. यात एनडीए 400 पार करेल आणि भाजपला नक्कीच 370 जागा मिळतील. सरकारची तिसरी टर्म खूप मोठे निर्णय घेणारी असेल, असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीचे (Loksabha […]
Pm Narendra Modi Speech : देशाची अर्थव्यवस्था 11 व्या स्थानावर होती, तेव्हा किती गौरव करण्यात आला, आज 5 व्या स्थानावर पोहोचलीयं असल्याचं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pm Narendra Modi) यांनी काँग्रेसला चांगलच घेरलं आहे. दरम्यान, संसदेच्या अधिवेशनादरम्यान, राष्ट्रपती द्रोपदी मूर्मू यांच्या अभिभाषणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाही, विकसित […]