Fake Note : देशात बनावट नोटांचा (fake notes) सुळसुळाट सुरूच असल्यानं बनावट नोटांचं रॅकेट उद्धवस्त करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (National Investigation Agency) आज देशभरात छापेमारी केली. तपास संस्थेने चार राज्यांमध्ये छापे टाकून बनावट नोटा तयार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. महाराष्ट्रासह उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि बिहारमध्ये झालेल्या कारवाईत 500, 200 आणि 100 रुपयांच्या बनावट नोटांसह […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थानसह 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल उद्या म्हणजेच रविवार 3 डिसेंबर रोजी स्पष्ट होतील. मात्र, याआधी आलेल्या एक्झिट पोलच्या अंदाजाने सर्वच पक्षांच्या हृदयाचे ठोके वाढले आहेत. दरम्यान, निवडणूक निकालांपूर्वीच, काँग्रेस (Congress) अलर्ट मोडमध्ये आली आहे. पक्षाचे ‘संकटमोचक ‘ म्हणून ओळखले जाणारे डीके शिवकुमार (DK Shivakumar) यांनाही आता पक्षाने सक्रीय केलं. […]
Chhattisgarh News : छत्तीसगड विधानसभेसाठी मतदान संपलं असलं तरी (Chhattisgarh Elections 2023) राज्यातील राजकारण काही शांत झालेलं नाही. उद्या छत्तीसगड निवडणुकांच कौल जाहीर होणार आहेत. मात्र त्याआधीच राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांनी ऑनलाइन बेटिंग अॅपवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. यासाठी त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाच पत्र पाठवले आहे. […]
Vasundhara Raje: देशातील पाच राज्यांच्या विधानसभांचे निकाल उद्या जाहीर होणार आहेत. या निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी केली होती. दोन दिवसांपूर्वी एक्झिट पोल समोर आले असून यात भाजप (BJP) आणि काँग्रेसमध्ये (Congress) काटे की टक्कर असल्याचं दिसून आलं. दरम्यान, आता दोन्ही पक्ष अॅक्शन मोडमध्ये आले. एक्झिट पोल आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि माजी […]
Rajasthan Elections : राजस्थानमध्ये कुणाचं सरकार येणार?, काँग्रेस सत्ता राखणार की कमळ उमलणार? याचा फैसला उद्याच होणार आहे. मात्र त्याआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला (Rajasthan Elections) आहे. काँग्रेस आणि भाजपकडून विजयाचे दावे केले जात आहेत. त्यातच आता राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि भारतीय जनता पार्टीच्या दिग्गज नेत्या वसुंधरा राजे (Vasundhara Raje) अॅक्शन मोडध्ये आल्या आहेत. […]
Telangana News : तेलंगणात निवडणुकांची रणधुमाळी सुरू (Telangana Elections 2023) असतानाच आंध्र प्रदेश आणि तेलंगणात वाद उफाळून आला आहे. या वादाला कारण ठरल आहे नागार्जुन सागर धरणाचं पाणी. कृष्णा नदीवर बांधण्यात आलेल्या या धरणावर (Nagarjuna Sagar) ताबा मिळवत पाणी सोडण्याचे काम आंध्र प्रदेशने सुरू केले आहे. त्यामुळे दोन्ही राज्यांत तणाव निर्माण झाला आहे. गुरुवारी ज्यावेळी […]