Rahul Gandhi : कॉंग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) बेल्जियम दौऱ्यावर गेले आहेत. यावेळी त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. गेल्यावेळी देखील राहुल गांधींना परदेशातून सरकारवर निशाणा साधला होता. यावेळी देखील त्यांनी टीका आहे. यावेळी त्यांनी देशाच्या नावावरून सुरू असलेल्या वादावर बोलले आहेत. मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने गावाकडं का जातात? उद्धव ठाकरेंनी खोचक शब्दांत सांगितलं काय […]
Karnataka Politics : दक्षिण भारतातील कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसकडून चारीमुंड्या चीत झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी (Karnataka Politics) भाजपने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. एकट्याच्या बळावर लोकसभेची निवडणूक जड जाईल असे लक्षात मित्रांची शोधाशोध सुरू करण्यात आली. या प्रयत्नांत भाजपला राज्यात मोठा सहकारी मिळाला आहे. भाजप आणि जनता दल (सेक्युलर) यांच्यात लोकसभा निवडणुकीसाठी युती होण्याची चिन्हे […]
IIT Mandi Director : उत्तर भारताने यंदा निसर्गाचं रौद्र रुप अनुभवलं. हिमाचल प्रदेशातर मुसळधार पाऊस, ढगफुटीमुळे हाहाकार उडाला. निसर्ग कोपल्याचा अनुभव हिमाचलातील लोकांनी घेतला. मात्र निसर्गाची इतकी अवकृपा का झाली, याचं अजब उत्तर इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी-मंडी (IIT Mandi) संचालकांनी दिलं आहे. राज्यातील भू स्खलनाच्या घटनांची तज्ज्ञांकडून पाहणी, अभ्यास सुरु असतानाच त्यांनी हे अजब विधान […]
Assembly Election : देशात लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहेत. त्याआधी काही राज्यात विधानसभेच्या निवडणुका (Assembly Election) होणार आहेत. राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोरम या राज्यात निवडणुका आहेत. त्यामुळे या राज्यांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कोणत्याही परिस्थितीत सत्ता आणायचीच या इराद्याने तयारी केली जात आहे. यातच आता […]
Yogi Adityanath on Sanatan Dharma : तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे सुपुत्र आणि मंत्री उदयनिधी स्टॅलिन (Udhayanidhi Stalin) यांनी काही दिवसांपूर्वी सनातन धर्माची (Sanatan Dharma) तुलना डास, डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. यानंतर भाजपने या विधानावर तीव्र आक्षेप घेतला घेतला होता. उदयनिधी यांच्या वक्तव्यावरून देशभरात वाद सुरू आहे. दरम्यान आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी […]
नवी दिल्ली : नवीन शैक्षणिक धोरणानुसार, सरकारने मुलांना शाळेत पाठवण्यासाठी योग्य वय म्हणून ६ वर्षे निश्चित केली आहेत. याआधी मुलांना तीन वर्षे प्री-स्कूलमध्ये (Pre-school) प्राथमिक शिक्षण दिले जाईल. दरम्यान, या नियमाला गुजरात उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. मात्र हा नियम योग्य असल्याचे न्यायालयाने (Gujrat High Court) सुनावणीदरम्यान सांगितले. तसेच, न्यायालयाने पालकांवर कडक टिप्पणी केली. […]