- Letsupp »
- national
देश
- 3 years ago
- 3 years ago
- 3 years ago
-
Union Budget 2024 : सेन्सेक्स, निफ्टीकडे राहणार सर्वांचेच लक्ष : गत 10 वर्षांमध्ये काय घडले होते?
मोदी सरकारचे (Modi government) दुसऱ्या टर्ममधील अखेरचा अर्थसंकल्प अवघ्या आठवड्याभरावर येऊन ठेपला आहे. यंदाचा अर्थसंकल्प (Last budget) हा अंतरिम अर्थसंकल्प असणार आहे. एक एप्रिल ते 31 जुलै याच कालावधीसाठी हा अर्थसंकल्प असणार आहे. लोकसभा निवडणुका पार पडल्यानंतर नव्याने सत्तेत येणारे सरकार पुढील कालावधीसाठी जुलै महिन्यात पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहे. (Last budget of the second […]
-
ममतांवर आमचं प्रचंड प्रेम; इंडिया आघाडीतील फारकतीनंतर सुप्रिया सुळेंचा वेगळाच दावा
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी विरोधकांच्या इंडिया आघाडीत (India Alliance) मोठा उलटफेर झाला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banarjee) यांनी आपण बंगालमध्ये लोकसभेच्या निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली आहे. त्यामुळे मोदींविरोधात इंडिया आघाडीच्या मााध्यमातून एकत्रित मैदानात उतरलेल्या विरोधकांमध्ये फूट पडण्यास सुरूवात झाल्याचे चित्र समोर आले आहे. ममतांच्या या निर्णयानंतर आत त्यावर राजकीय […]
-
Budget 2024 : ‘स्टार्टअप’ कंपन्यांना मिळणार ‘बूस्टर’? ‘या’ आहेत महत्वाच्या मागण्या
Budget Expectations : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमण लवकरच अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात (Budget 2024) सरकार काय तरतुदी करणार याची माहिती अद्याप समोर (Budget Expectations) आलेली नाही. मात्र, सरकारकडून काही महत्वाच्या तरतुदी केल्या जातील. सध्या देशात स्टार्टअप कल्चर (StartUP) वेगाने वाढत चालले आहे. त्यामुळे या स्टार्टअप्सना यंदाच्या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत. SaveIN चे संस्थाप आणि […]
-
इंडिया आघाडीला पहिला धक्का! ममता बॅनर्जींची ‘एकला चलो’ची घोषणा, बंगालमध्ये स्वबळावर लढणार
Mamata Banerjee West Bengal Lok Sabha Election : केंद्रातील सत्ताधारी भाजपविरोधात तयार करण्यात आलेल्या इंडिया आघाडीला (INDIA Alliance) ऐन निवडणुकीच्या आघाडीवर जबरदस्त झटका बसला आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी आगामी लोकसभा निवडणूक स्वबळावर (Lok Sabha Election) लढण्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या घोषणेनंतर ममता बॅनर्जी इंडिया आघाडीतून बाहेर पडणार असल्याचेही स्पष्ट […]
-
ग्रामीण अर्थकारणावर आता थेट केंद्र सरकारचा ‘वॉच’ : 12 हजार सेवा सोसायट्यांचे संगणकीकरण सुरु
मुंबई : केंद्रीय सहकार मंत्रालयाने (Ministry of Cooperatives) देशातील 94 हजार सेवा सोसायट्यांपैकी (प्राथमिक कृषी पतसंस्था) 63 हजार सोसायट्यांच्या (Primary agricultural credit societies) संगणकीकरणाला सुरुवात केली आहे. यात महाराष्ट्रातील 21 हजार सोसायट्यांपैकी 12 हजार सोसायट्यांचा समावेश असणार आहे. या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाचा महत्वाचा भाग असलेल्या सेवा सोसायटींची सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे, […]
-
National Girl Child Day : भारतात सर्वाधिक मृत्यू मुलींचेच; अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ
National Girl Child Day : आज (दि. 24) राष्ट्रीय बालिका दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. मुलींना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देण्यासाठी राष्ट्रीय बालिक दिवस साजरा केला जातो. मात्र, दुसरी बाजू बघितल्यास भारतात सर्वाधिक मृत्यू हे मुलींचेच होत असून, मुलींवरील अत्याचारांमध्येदेखील वाढ झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. UPSC निकाल जाहीर! इशिता किशोर देशात पहिली; तिन्ही […]









