- Letsupp »
- national
देश
-
केजरीवालांचा भाजपला इशारा.. ‘सीबीआय’ला नको होती सिसोदियांची अटक; भाजपला चूक पडणार महागात
Delhi News : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया (Manish Sisodia) यांच्या अटकेनंतर देशातील राजकारणाचा पारा चढला आहे. विरोधकांनी मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल सुरू ठेवला आहे. त्यात आता आम आदमी पार्टीचे (AAP) प्रमुख तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी भाजपने सीबीआयमार्फत घेराव घालून मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे. पण ही […]
-
Adani Share Price : अदानीच्या घसरणीचा LIC नंतर आता SBI लाही फटका, गुंतवणूकदार अडचणीत
एका महिन्यापूर्वी अदानी ग्रुपला धक्का देणारा हिंडेनबर्ग रिपोर्ट आला. हिंडेनबर्ग रिसर्चच्या या रिपोर्टने उद्योगपती गौतम अदानी यांना आणि त्यांच्या अदानी ग्रुपला मोठा धक्का दिला. गेल्या एका महिन्यापासून सुरु असलेली अदानी ग्रुपची शेअर बाजारातील घसरण अजूनही थांबायचं नाव घेत नाही. बाजारातील घसरणीमुळे अदानी ग्रुपच्या बाजारमुल्यासोबतच गौतम अदानी यांच्या वैयक्तिक संप्पतीमध्येही मोठी घसरण होत आहे. पण या […]
-
अग्निपथ योजनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं फेटाळल्या
नवी दिल्ली : केंद्र सरकारच्या (Central Government)अग्निपथ योजनेला (Agnipath Schemes)आव्हान देणाऱ्या सर्व याचिका दिल्ली उच्च न्यायालयानं (Delhi High Court)फेटाळून लावल्या आहेत. याचिका फेटाळताना न्यायालयानं म्हटलंय की, ही योजना आणण्याचा उद्देश आपल्या सैन्याला चांगल्या पद्धतीनं तयार करणं हा आहे आणि ते देशाच्या हिताचं आहे. दुसरीकडं जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची मागणी करणाऱ्यांची मागणी न्याय्य नसल्याचं सांगत न्यायालयानंही […]
-
Bharat Jodo Yatra 2.0 : राहुल गांधीच्या यात्रेचा दुसरा टप्पा सुरु होणार, असा असेल संभावित मार्ग
कन्याकुमारी ते काश्मीर असा मोठा टप्पा पार करून भारत जोडो यात्रा संपल्यानंतर कॉंग्रेस आता ‘भारत जोडो यात्रा २.०’ सुरु करण्याच्या विचारात आहे. यावेळी देशाच्या पूर्वेकडील भागापासून पश्चिम भागापर्यंत प्रवास करण्याचा विचार केला जात आहे. अरुणाचल प्रदेशातील पासिघाट येथून गुजरातमधील पोरबंदर पर्यंत हि यात्रा असेल अशी माहिती काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी दिली आहे. रायपूर […]
-
Manish Sisodia Arrested : मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांचं मोठं विधान…
नवी दिल्ली : मनिष सिसोदिया निर्दोष असून त्यांची अटक हे गलिच्छ राजकारण असल्याचं विधान राजधानी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केलं आहे. काल रात्री दिल्लीचे शिक्षणमंत्री मनिष सिसोदिया यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली. त्यानंतर दिल्लीसह देशभरातून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. मुख्यमंत्री केजरीवाल यांनीही ट्विट करत संताप व्यक्त केला आहे. मनीष बेक़सूर हैं। उनकी गिरफ़्तारी गंदी […]
-
PM Kisan Scheme : मोदी शेतकऱ्यांच्या खात्यांत 16 हजार कोटी रुपये जमा करणार
नवी दिल्ली : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या (PM Kisan Scheme) लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्वाची व आनंदाची बातमी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातील 8 कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये 16 हजार 800 कोटी रुपये जमा करणार आहेत. याबाबतची माहिती कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी ट्विट करून दिली आहे. यामुळे देशातील कोट्यवधी शेतकरी जे […]










