- Letsupp »
- politics
राजकारण
-
‘आता मुख्यमंत्र्यांनीच गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा’; लाठीमाराच्या घटनेवर चव्हाणांचा संताप
Prithviraj Chavan : मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्जच्या घटनेचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटले आहेत. विरोधी पक्षांकडून राज्य सरकारवर टीकेची झोड उठली आहे. यातच आता काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या राजीनाम्याची मागणी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) […]
-
भारतीय जनता पार्टी भाड्याने जमवलेला पक्ष, फडणवीस हे एक नंबरचे ‘ढ’; सुषमा अंधारेंची सडकून टीका
पुणे : देशात काही महिन्यात लोकसभेच्या निवडणुका (Lok Sabha elections) येऊ घातल्या आहेत. त्यासाठी भाजपसह (BJP)अन्य पक्षांनी आतापासूनच निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एनडीएसह (NDA) इंडिया आघाडीच्या बैठकांचे सत्र सुरू आहे. अशातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमातून समोर येत आहेत. मोदी पुण्यातून निवडणूक लढणार, ही चर्चा सुरू झाल्यानंतर पुणे […]
-
‘अजितदादा भाषणाला उभे राहताच निघून का गेलो?’ फडणवीसांनीच संशय मिटवला
Devendra Fadnavis : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज वरळी येथे आयोजित महायुतीच्या बैठकीत विरोधी पक्षांच्या इंडिया (India) आघाडीवर घणाघाती टीका केली. उद्धव ठाकरे यांनाही लक्ष्य केलं. मात्र, याच बैठकीत असा एक प्रसंग घडला. ज्याचं स्पष्टीकरण फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातच दिलं. त्याचं झालं असं, मुंबईतील वरळी येथे महायुतीची बैठक आयोजित केली होती. या […]
-
‘महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही’; राहुल गांधींचा पवार-ठाकरेंना टोला
Rahul Gandhi : इंडिया आघाडीच्या दोन दिवसांच्या बैठकीनंतर (INDIA Meeting) मुंबईतील टिळक भवन येथे आयोजित काँग्रेसच्या बैठकीत राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान मोदी, भाजप आणि आरएसएसवर घणाघाती टीका केली. तसेच महाराष्ट्रात मागील काही दिवसांपूर्वी घडलेल्या घटनांवरही मोजक्या शब्दांत भाष्य केले. महाराष्ट्रात काँग्रेस फुटली नाही. काँग्रेस हा एक विचारधारेचा पक्ष आहे. आमच्यात एकच डीएन मिळेल. […]
-
‘जे इंग्रजांना जमलं नाही, तिथं मोदी काय करणार?’ राहुल गांधींचा हल्लाबोल!
Rahul Gandhi : भाजपवाले म्हणतात काँग्रेसमध्ये दम नाही तर मग कर्नाटकातून भाजपला (BJP) कुणी साफ केलं. महाराष्ट्रात आता कोणती पार्टी उभी आहे. काँग्रेसची मोदी, आरएसएसला भीती वाटत आहे. आता चार राज्यांच्या निवडणुका होणार आहेत तिथे जे कर्नाटकात झालं तेच होणार. त्यानंतर राष्ट्रीय निवडणुकीतही काँग्रेसच (Congress) जिंकणार असा निर्धार व्यक्त करत इंग्रज काँग्रेसमुक्त भारत करू शकले […]
-
‘खोटं बोला पण, रेटून बोला’; मराठी म्हणीचा आधार घेत खर्गेंचा मोदींवर घणाघात
INDIA Meeting : देशातील विरोधकांच्या इंडिया आघाडीची बैठक (INDIA Meeting) मुंबईत पार पडली. यानंतर शुक्रवारी समारोपाच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी मराठी भाषेतील एका म्हणीचा उल्लेख करत केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली. खर्गे म्हणाले, आता मोदी (PM Modi) खोटं बोलतात पण. लोकांना ते खरं वाटतं. मराठी भाषेत एक म्हण आहे. […]










