मुंबई : शिवसेना पक्षाचे प्रतोद भरत गोगावले यांनी ठाकरे गटाच्या आमदारांना अर्थ संकल्प अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला व्हिप बजावला आहे. हा आमदार शिवसेनेच्या एकूण ५५ आमदारांना लागू असून त्यात ठाकरे गटाच्या आमदारांनाही तो पाळावा लागेल. अन्यथा दोन आठवड्यानंतर काय कारवाई करायची याचा निर्णय घेऊ, असा इशारा देखील भरत गोगावले यांनी दिला. राज्याचे अर्थसंकल्प अधिवेशन सोमवार (दि. २७) […]
मुंबई : गेले आठ महिने राज्यात अभूतपूर्व राजकीय, सामाजिक, आर्थिक, औद्योगिक, प्रशासकीय अराजकता आहे. राज्याला पूर्ण मंत्रिमंडळ नाही. मुख्यमंत्री मंत्रालयाऐवजी, बाहेरंच जास्त फिरतात. प्रशासन ठप्प आहे. राजकीय अस्थितरतेचा विकासप्रक्रियेवर परिणाम होत आहे. मंत्री, सत्तारुढ पक्षाचे नेत्यांच्या वादग्रस्त वक्तव्ये, वर्तनाने राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडत आहे. उद्योग, व्यापार राज्याबाहेर चालले आहेत. गुजरात, उत्तर प्रदेशसारखी अन्य राज्ये महाराष्ट्रात येऊन […]
मुंबई : सध्या कॉंग्रेसचे रायपूर येथे ८५ वे अधिवेशन (85th Session of Congress at Raipur) सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान बोलतांना कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी सावरकरांची (Savarkar) बदनामी करणारे वक्तव्य केले आहे. बलवानांपुढे मान झुकवायची ही सावरकरांची विचारधारा आहे, असे राहुल गांधी म्हणाले आहेत. त्यांच्या या वक्तव्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister […]
मुंबई : केंद्रीय निवडणूक आयोगाने (Central Election Commission) शिवसेनेचं नाव, चिन्हासंदर्भात दिलेला निर्णय पक्षपाती असल्याची जनभावना आहे. सर्वोच्च न्यायालयाचा (Supreme Court) निर्णय आल्यानंतरंच, आयोगाचा निर्णय देणं योग्य ठरलं असतं. निवडणुक आयोगाच्या निर्णयानंतर, लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. आज, मनसेचे एकमेव आमदार आहेत. उद्या त्यांनी पक्ष सोडला, बंड म्हणा, उठाव म्हणा, तो केला तर अख्खा मनसे […]
मुंबई : राज्यात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अजुनही नुकसान भरपाई मिळालेली नाही, कृषी उत्पादनांना योग्य भाव मिळत नाही, मातीमोल दरानं कृषी उत्पादन विकण्याची वेळ, राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्याचं सत्र सुरु आहे, लोकप्रतिनिधींवर हल्ले होत आहेत, माजी मुख्यमंत्र्यांवर पाळत ठेवली जात आहे. माजी मंत्र्यांच्या कुटुंबियांना अंडरवर्ल्डच्या मार्फत संपविण्याची खुलेआम भाषा सुरु आहे. इंधनासह जीवनावश्यक वस्तूंचे भाव गगनाला भिडलेत, राज्यातली […]
पिंपरी : सन २०१९ च्या तुलनेत म चिंचवडच्या या पोटनिवडणुकीत (Chinchwad Bypoll) मतदानाचा टक्का घसरला आहे. मात्र, घसरलेला हा टक्का नेमकं कुणाचं गणित बिघडवणार आहे. हे मात्र, अद्याप गुलदस्त्यात आहे. त्याचबरोबर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे हे देखील या निवडणुकीत प्रभावी ठरल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. त्यामुळे त्याचा भाजपच्या अश्विनी जगताप (AShwini Jagtap) यांनी फायदा किंवा […]