मुंबई : आज सामना वृत्तपत्रातून कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Congress state president Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आणि तिथूनच संकटांची मालिका सुरु झाल्याचं सामना अग्रलेखात करण्यात आली. दरम्यान, पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. पटोले यांनी तडकाफडकी […]
सोलापूर : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. ते प्रसिद्ध झाले ते ‘ काय झाडी… काय डोंगार… काय हाटील’ या डायलॉगने. याच आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला अपघात झाला आहे. यामध्ये एक जण जागीच ठार झाला आहे. तर एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अपघात सोलापूर जिल्ह्यातील सांगोला […]
Chinchwad Election : कसबा पेठ पोटनिवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर उमेदवार बाळासाहेब दाभेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतल्याने महाविकास आघाडीतील बंड तुर्तास शांत झाले. त्यानंतर आता चिंचवडमध्येही (Pimpari Chinchwad Election) निवडणूक बिनविरोध होण्याच्या चर्चा सुरू आहेत. या मुद्द्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाष्य केले आहे. कसब्यात बाळासाहेब धाबेकर यांनी उमेदवारी अर्ज मागे […]
ठाणे : महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकार उलथवून खोके सरकार आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांची पाठ सोडायला तयार नाहीत. एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाला (Birth Day) देखील विरोधकांनी निशाणा साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त आज राज्यभरात जोरदार सेलिब्रेशन सुरु आहे. काही ठिकाणी शिंदे यांच्या समर्थकांनी वेगवेगळ्या संकल्पनांवर आधारीत केक तयार आले. सामान्य […]
मुंबई : राज्यात नवीन सरकार स्थापन झाल्यांनतर मंत्रिपदासाठी 100 कोटींची लाच मागितल्याच्या प्रकरणामध्ये नवीन माहिती समोर आली आहे. याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीनी पाच आमदारांशी संपर्क केल्याचं चौकशीतून समोर आलं आहे. मुख्य आरोपी रियाझ शेख याच्या CDR तपासात ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. याप्रकरणी सात लोकांना अटक करण्यात आली होती. अटक झालेल्या आरोपींची कसून चौकशी […]
अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्याच्या (Ahmednagar District) नामांतराच्या चर्चा जोरात सुरू असतानाच आता नामांतराच्या मागणीसाठी गुरुवारपासून (दि.९) नगर जिल्ह्यात रथयात्रा सुरू झाल्याने राजकीय घडामोडी वेगाने घडू लागल्या आहेत. जिल्ह्याच्या नामांतराची आणि विभाजनाची मागणी करणाऱ्या भाजप नेत्यांच्या उपस्थितीत चौंडी (ता. जामखेड) या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावापासून रथयात्रेला प्रारंभ होत आहे. या रथयात्रेची राज्याच्या राजकारणात जशी चर्चा होत […]