Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून देणारं भाकित (Maharashtra Politics) सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलं आहे. पुढील 30 दिवसात राज्यात मोठ्या घडामोडी घडणार असून पुन्हा ऑपरेशन लोटस होण्याची शक्यता आहे. निवडणुकांच्या आधीच होईल. काँग्रेसही (Congress) फुटेल. या सगळ्या घडामोडी राम मंदिर सोहळ्याआधी किंवा नंतर घडतील, असा दावा अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी केला […]
मुंबई : वंचित बहुजन आघाडीला महाविकास आघाडीत प्रवेश मिळणार की नाही याबाबतची भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी पक्षाचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी मागील अनेक दिवसांपासून केली आहे. त्यांनी चारही पक्षांनी प्रत्येकी 12 जागा लढवण्याचे सूत्रही दिले आहे. मात्र अद्याप वंचितचा महाविकास आघाडीत (MVA) प्रवेश होऊ शकलेला नाही. अखेरीस असा शिवसेना (उद्धव ठाकरे गट) […]
Raju Shetty : स्वाभिमान शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी बुलढाण्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा करताच आता स्वाभिमानी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी त्यांच्या मनातलं बोलून दाखवलं आहे. राज्यात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांकडून जोरदार हालचाली सुरु झाल्या आहेत. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय नेते आपापला मतदारसंघात चाचपणी करीत […]
Jitendra Awhad On Ajit Pawar : पुणे-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) फूट पडल्यापासून शरद पवार गटाचे नेते अजित पवारांवर (Ajit Pawar) थेट हल्लाबोल करत आहेत. अजित पवारांवर बोलण्याची कोणतीच संधी जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) सोडत आहे. अमोल कोल्हेंना यांना लोकसभेला पाडणार, असे उघड चँलेज अजित पवारांनी दिले आहे. त्याला उत्तर देताना आव्हाड यांनी अजित पवारांवर आरोप केला […]
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील मंदिरात श्रीरामांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा येत्या २२ जानेवारी रोजी पार पडणार आहे. हा सोहळा साजरा होण्यासाठी देशात अनेक थरारक घटना घडल्या. त्याची नोंद इतिहासाने घेतली आहे. अनेकांच्या मनात सहा डिसेंबर १९९२ ही तारीख लक्षात आजही आहे. याच दिवशी रामजन्मभूमीच्या (Ram Janmabhoomi) जागेवर असलेली बाबरी मशीद कारसेवा करून पाडण्यात आली होती. […]
Nana Patole : महाविकास आघाडीत (Mahavikas Aghadi)जागावाटपावरुन कुठेही बिघाडी होणार नाही. जागा वाटपावरून महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नाहीत, मेरिटनुसारच जागा वाटप होणार असून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांनी यासंदर्भात पत्रकार परिषदेतूनही भूमिका स्पष्ट केली असल्याचे कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले Nana Patole यांनी सांगितले. त्यांनी मुंबईमधील टीळक भवनला (Tilak Bhavan)पत्रकार परिषद घेत ही माहिती दिली. […]