- Letsupp »
- politics
राजकारण
-
बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही; विजय वडेट्टीवारांची बोचरी टीका
Vijay Wadettivar : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी (Vijay Wadettivar) यांनी काँग्रेसला रामराम ठोकत अजित पवार गटात सामिल होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे काँग्रेसला हा मोठा मानला जात आहे. बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सिद्दीकी यांच्यावर बोचरी टीका केली आहे. बाबा सिद्दीकी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही, […]
-
राहुल गांधींकडून ओबीसी समाजाचा अपमान, ते ओबीसी विरोधात षडयंत्र…; आशिष देशमुखांचा गंभीर आरोप
Ashish Deshmukh : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर (Narendra Modi) निशाणा साधतांना त्यांच्या जातीचा उल्लेख केला. पंतप्रधान मोदी जन्माने ओबीसी (OBC) नाहीत, त्यांचा जन्म गुजरातमधील तेली समाजात झाला, अशी टीका त्यांनी केली. राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळं राजकारण चांगलचं पेटलं. यावररआता अनेक प्रतिक्रिया येत आहेत. दरम्यान, भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश प्रभारी […]
-
भुजबळ माझ्या नादी लागू नको, मंडल आयोग जाईल; मनोज जरांगेंनी धमकावलंच
Manoj Jarange On Chagan Bhujbal : छगन भुजबळ माझ्या नादी लागू नको, नाहीतर मंडल आयोग जाईल, या शब्दांत मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan bhujbal) यांनी धमकावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने अध्यादेश काढल्यानंतर ओबीसी नेत्यांकडून अध्यादेशाला कडाडून विरोध दर्शवला आहे. त्यावरुन भुजबळ आणि जरांगे यांच्यात […]
-
पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर; वडेट्टीवारांचे टीकास्त्र
Vijay Wadettiwar : राज्यात सोयाबीनच्या दरात सातत्याने घसरण होत असल्यानं शेतकरी (Farmer) हवालदिल झाला आहे. विशेष म्हणजे, सोयाबीनची खरेदी हमीभावापेक्षाही (Base Price) कमी दराने होत असल्यानं सोयाबीन उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी सरकारवर जोरदार टीका केली. सोयाबीन असो की, इतर पिकांची खरेदी हमीभावापेक्षा कमी भावाने […]
-
ओमराजेंच्या विरोधात माजी IAS अधिकारी? भाजपच्या डोक्यात लातूर भुकंपातील ‘हिरोचे’ नाव
सगळं नुकसान झालं होतं… निसर्गाची अवकृपा झाली होती… प्रेतांचा खच पडला होता… 1933 सालच्या भूकंपानंतर लातूर-धाराशिवमधील अनेक घरांत दिवा लावायलाही माणूस शिल्लक राहिला नव्हता. जवळपास 52 गावं जमिनदोस्त झाली होती. पण या 52 गावांना पुन्हा उभे करण्यात त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी जेवढी तत्परता, शिताफी दाखवली होती तेवढीच किंबहुना त्यापेक्षा कैक पटीने जास्त कष्ट आणखी […]
-
दिशाभूल करून प्रतिज्ञापत्र घेतले, अमोल कोल्हेंसह पाच आमदारांचा अजितदादांवर आरोप
NCP Crisis News : राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाच्या पाच विद्यमान आमदार आणि एका खासदाराने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना शपथपत्रे सादर केल्याची माहिती आता समोर आली आहे. शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे (MP Amol Kolhe) यांचेही दोन्ही गटांकडे प्रतिज्ञापत्र असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र आपली दिशाभूल करून आपल्याकडून प्रतिज्ञापत्र घेतल्याचे कोल्हे यांनी म्हटले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे हे […]








