Vijay Wadettiwar : दुष्काळ, पाणीटंचाई, अवकाळी पाऊस, गारपिट, पिकविमा कंपन्यांची मुजोरी, हमीभावाचे गाजर, निर्यात बंदीचा फटका, बोगस बियाणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणामुळं बळीराजा मोठ्या संकटाचा सामना करत आहे. या संकटातून बळीराजाला बाहेर काढण्यासाठी सरकारने कर्जमुक्त करावे, चाळीस दुष्काळग्रस्त तालुक्यांप्रमाणे 1 हजार 21 महसुली मंडलाना लाभ द्यावेत, पिकाच्या वर्गवारीनुसार मदत करावी, बिनव्याजी पिक कर्ज द्यावं, वीज […]
Uddhav Thackeray : सध्या जामिनावर असलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी हिवाळी अधिवेशनाला हजेरी लावली होती. ते सत्ताधाऱ्यांच्या बाकावर बसले होते. त्यामुळे भाजपची मोठी कोंडी झाली होती. यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अजित पवार यांना पत्र लिहून मलिक यांना महायुतीत घेणं योग्य होणार नाही, असं सांगितलं. यावर आता ठाकरे गटाचे नेते […]
Shiv Sena MLA disqualification hearing : शिवसेना आमदार अपात्रतेसंदर्भात(Shiv Sena MLA disqualification) मुंबईत सुरू असलेली सुनावणी आता हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासून नागपुरात सुरू झाली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांच्यासमोर ही सुनावणी सुरू आहे. सुरूवातीला उद्धव ठाकरे गटाच्या प्रतोद सुनील प्रभू यांची उलटतपासणी झाली. यानंतर आता शिंदे गटाच्या आमदारांची सुनावणी सुरू झाली आहे. […]
Radhakrushna Vikhe On Aaditya Thackeray : सरकार गेल्याच्या वैफल्याने आदित्य ठाकरेंची बुद्धी भ्रष्ट झाली असल्याची टोलेबाजी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrushna Vikhe patil) यांनी केली आहे. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी येत्या 31 डिसेंबरला सरकार पडणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यावर बोलताना राधाकृष्ण विखे यांनी निशाणा साधला आहे. विखे यांनी बारामतीतून माध्यमांशी संवाद साधला. […]
Prasad Lad On Manoj Jarange Patil : लेकरु, लेकरु म्हणत आता राजकीय ढेकरु द्यायला सुरु केलं, असल्याचं म्हणत विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. या सभेतून मनोज जरांगे यांनी […]
Nitesh Rane On Manoj Jarange : सध्या मराठा आरक्षणाचा (Maratha reservation) मुद्दा चांगलाच तापला आहे. याच मुद्यावरून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी झाली होती. शिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सातत्याने फडणवीस यांच्यावर टीका झाली. आताही […]