Maharashtra Politics : राज्यातील राजकीय नाट्यात रोज नवीन वळणे येत आहेत. राष्ट्रवादीतील राजकीय भुकंपाचे पडसाद देशभरात उमटले आहेत. या राजकीय गदारोळात शिवसेनेने (उबाठा) सामनाच्या अग्रलेखातून भाजप आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर घणाघाती टीका केली आहे. या लेखात म्हटले आहे, की महाराष्ट्रात भाजपने (Maharashtra Politics) जे काही केले आहे त्यामुळे देशभरात नाचक्की झाली […]
NCP News : अजित पवार यांचं बंड यशस्वी झालाय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही कारण आता शरद पवार आणि अजित पवारांच्या बलाबलाची संख्या समोर आलीय. अजित पवार गटाला 42 आमदारांनी पाठिंबा दर्शवल्याची माहिती समोर आलीय तर फक्त 11 आमदार शरद पवारांच्या मागे ठामपणे उभे राहिले आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीच्या अजित पवार गटालाच बहुमत असल्याचं […]
एकनाथ शिंदेंच्या बंडादम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भाजपसोबत युती करुन सत्ता स्थापन करण्यासाठी प्रयत्न केले जात होते, असा गौप्यस्फोट प्रफुल्ल पटेल यांनी केला आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या फुटीनंतर आता राष्ट्रवादीचे दोन गट पडल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. “आम्हाला बोलायचं आहे” : शिंदेंच्या शिवसेनेची तातडीची बैठक; मुख्यमंत्र्यांवर दबाव वाढला पटेल म्हणाले, मागील […]
Amol Mitkari : रविवारी अजित पवारांनी (Ajit Pawar) थेट शरद पवारांविरोधात बंडखोरी केली. त्यांनी राष्ट्रवादीतील काही आमदारांना सोबत घेऊन शिंदे -फडणवीस (Shinde-Fadnavis) यांच्याशी हातमिळवणी करत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. अजित पवारांच्या बंडामुळं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोणत्याही बंडखोराने माझा फोटो कुठेही वापरू नये, असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच विचारसरणीचा विश्वासगात करणाऱ्यांनी […]
Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)तातडीने मुंबईहून नागपूरला रवाना झाले आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या नागपूर आणि गडचिरोलीच्या दौऱ्यावर आल्या आहेत. आज संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास त्याचं नागुपरात आगमन झाल. मुख्यमंत्री शिंदे यांनी राजशिष्टाचारानुसार राष्ट्रपतींचे स्वागत केले. त्यांनी राष्ट्रपतींना राजभवनात सोडले. यानंतर मुख्यमंत्री तातडीने मुंबईला रवाना झाले. (Chief Minister Eknath […]
Maharashtra politics : महाराष्ट्राच्या राजकारणात 2 जुलैला मोठा राजकीय भूकंप झाला. विरोधीपक्षनेते असलेले अजित पवार पाचव्यांदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. या भूकंपाचे हादरे फक्त महाराष्ट्रचे नव्हे तर दिल्लीत देखील जाणवले. पण त्याच दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुण्यात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत शरद पवारांच्या देहबोलीत कोणताही ताण नव्हता, आपला पुतण्याने आपल्या धोका […]