- Letsupp »
- politics
राजकारण
- 2 years ago
- 2 years ago
- 2 years ago
-
Maharashtra Politics : ठाकरेंचे आमदार अपात्र ठरणार? शिंदे गटाच्या ‘त्या’ याचिकेवर आज सुनावणी
Maharashtra Politics : सध्या राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात दिलेल्या निकालाचीच चर्चा सुरू आहे. नार्वेकरांनी आपल्या निकालात (MLA Disqualification) दोन्ही गटाच्या आमदारांना पात्र ठरवले त्यामुळे शिंदे गटाने नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. तर दुसरीकडे ठाकरे गटानेही सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. आता शिंदे […]
-
मतदारसंघात 300 कार्यकर्ते अन् वेळापत्रक; एनडीएच्या उमेदवारांसाठीचा खास प्लॅन तावडेंनी सांगितला
Vinod Tawade : सध्या देशात आगामी लोकसभा निवडणुक उंबरठ्यावर येऊन ठेपली आहे. या निवडणुकीसाठी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. अशातच दिल्लीत आज भाजपच्या नेत्यांची एक महत्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठी एनडीएच्या उमेदवारांच्या विजयासाठी खास प्लॅन तयार करण्यात आला आहे. यासंदर्भातील माहिती भाजपचे नेते विनोद तावडे (Vinod tawade) यांनी […]
-
हातकणंगलेत ठाकरे-पाटील ‘शेट्टींसाठी’ आग्रही… पण त्यांनी तर 2019 चा धसका घेतलाय!
एखादे लग्न जवळपास ठरते. सगळ्या गोष्टी पक्क्या होतात. पण लग्नावेळी नवरदेवच ऐनवेळी म्हणतो मला हे लग्नच करायचे नाही. त्यावेळी मुलीच्या वडिलांची जी दयनीय अवस्था होत असावी तशी अवस्था सध्या शिवसेना (UBT) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि काँग्रेसचे (Congress) नेते सतेज पाटील (Satej Patil) यांची हातकणंगले लोकसभा मतदारसंघात झालीय. याचे कारणही तसेच आहे. (Raju Shetty […]
-
मनोज जरांगेंसाठी बच्चू कडू मैदानात! भुजबळांनाच भिडले…
Bachhu Kadu : कुणबी नोंदी बोगस असल्याचं वाटतं तर तिथं जावं, या शब्दांत प्रहार संघटनेचे बच्चू कडू (Bachhu Kadu) यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना सुनावलं आहे. दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आणि छगन भुजबळ यांच्यात जोरदार धुमश्चक्री सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जरांगे-भुजबळ वादात बच्चू कडू मैदानात उतरुन […]
-
टगे आणि खाटकांच्या तावडीत महाराष्ट्राची कारखानदारी; सदाभाऊ खोतांचा दोन्ही पवारांवर घणाघात
Sadabhau Khot News : रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष आणि माजी मंत्री सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी आज राज्याचे साखर आयुक्त यांची भेट घेतली. यावेळी दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतराची मर्यादा काढून टाकावी, अशी मागणी केली तर दोन साखर कारखान्यांतील हवाई अंतर जे 25 किलोमीटर आहे ते शून्य करण्यात यावी अशीही मागणी खोत यांनी केली. शिवाय […]
-
संवैधानिक संस्थावर विश्वास नाहीतर संविधानावर कसा? नार्वेकरांचा उद्धव ठाकरेंना खडा सवाल
Rahul Narvekar : संवैधानिक संस्थांवर विश्वास नाहीतर संविधानावर विश्वास कसा असू शकतो, असा खडा सवाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी (Rahul Narvekar) उद्धव ठाकरे (Udhav Thackeray) यांना केला आहे. अपात्र आमदार प्रकरणावर राहुल नार्वेकरांनी निकाल दिल्यानंतर ठाकरे गटाकडून नार्वेकरांवर निशाणा साधला जात आहे. मुंबईत आज ठाकरे गटाने जनता न्यायालयाच्या माध्यमातून नार्वेकरांचा निर्णय चुकीचा असल्याचा दावा केला […]









