Sayaji Shinde यांनी कुंभमेळ्यासाठी केल्या जाणाऱ्या तपोवनातील वृक्षतोडीविरोधात राज ठाकरेंच्या भेटीला गेले. ही भेट निर्णायक ठरणार आहे
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी अधिवेशनाआधीच मोठा निर्णय घेण्यात आलायं, पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी 663 कोटी रुपयांच्या प्रस्तावाला कॅबिनेट बैठकीत मंजुरी मिळालीयं.
उद्यापासून विधीमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होत आहे. या पार्श्वभूमीवर आज महायुतीची पत्रकार परिषद झाली.
Saptashrungi fort: गडाच्या घाटात संरक्षक कठडा तोडून कार हजार फूट खाली दरीत कोसळलीय. यात सहा जणांचा मृत्यू झाला.
चहापानाच्या कार्यक्रमानंतर महायुतीकडून पत्रकार परिषद; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री बऱ्याच महत्वाच्या मुद्द्यांवर भाष्य.
राज्यात शेतकरी हवालदील आहे, कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला, त्यावर मुख्यमंत्री बोलले.