मिलिंद देवरा यांनी फडणवीस यांना पत्र लिहून आझाद मैदानासह दक्षिण मुंबईतील ठिकाणी वारंवार होणाऱ्या आंदोलनांवर निर्बंध आणण्याची मागणी केली आहे. या पत्रावरून मराठी भाषा एकीकरण समितीचे प्रमुख दीपक पवार यांनी बाप बदलला की विचार बदलतात असं नाही. हा आणि याचा सख्खा बाप यांचे विचार इतकेच मराठीद्वेष्टे होते. मिलिंद देवरा यांच्या पत्राची दक्षिण मुंबईतच होळी झाली पाहिजे. असं म्हणत तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे.
आंदोलक किंवा आंदोलन मनोज जरांगे यांच्या हाताबाहेर गेलंय का, अशी चर्चा असताना भाजप नेते दरेकर यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. ओबीसीमधून आरक्षण द्या यामागणीसाठी मनोज जरांगे पाटील
OBC Protest : राज्यात पुन्हा एकदा आरक्षणावरुन राजकारण तापले आहे. एकीकडे मनोज जरांगे पाटील ओबीसीमधून मराठा समाजाला आरक्षण द्या अशी मागणी करत
Supriya Sule On Manoj Jarange Patil : मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरु केले आहे. मुंबईतील आझाद मैदानात
Manoj Jarange Patil Maratha Protest : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange Patil) मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) सुरु केलेल्या उपोषणाला आज (1 सप्टेंबर) चौथा दिवस आहे. आरक्षणावर तोडगा निघत नसल्याने जरांगे यांनी उपोषण आणखी तीव्र करण्याची घोषणा केली असून आजपासून पाणी त्याग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यामुळे या […]
राज्यातील एक एक नेता जरांगे यांची भेट घेत आहे. खासदार सुप्रिया सुळे यांनीदेखील आझाद मैदानात दाऊन जरांगे यांची भेट घेतली.
Sharad Pawar यांनी आज 30 ऑगस्ट 2025 रोजी अहिल्यानगर जिल्ह्यात एका कार्यक्रमामध्ये बोलताना आरक्षणावर भाष्य केले आहे.
BMC Officers Active After Manoj Jarange Warning : मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी आझाद मैदानातील झालेल्या गैरसोयीवरून थेट मुंबई महापालिका आयुक्तांना गर्भित इशारा दिल्यानंतर आता बीएमसी (BCM) आयुक्त लगबगीने कामाला लागल्याचे समोर आले आहे. याबाबत बीएमसीच्या एक्स हँडलवरून काही फोटो आणि माहिती टाकत आंदोलकांसाठी करण्यात आलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. या हालचालींनंतर जरांगेंनी नाक […]
Manoj Jarange Maratha Reservation Protest Update : आझाद मैदानाच्या परिसरात असलेल्या अनेक शौचालयांमध्ये पाणी नव्हते. तसेच मुंबई महानगरपालिकेने या परिसरातील हॉटेल्स आणि खाऊगल्ली बंद ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे मराठा आंदोलकांचे खाण्याचे प्रचंड हाल झाले. त्यानंतर आता जरांगे पाटलांनी (Manoj Jarange) बीएमसी आयुक्तांना थेट इशारा दिला आहे. पाणी आणि अन्य गोष्टी बंद करणाऱ्या आयुक्तांचे तुम्ही […]