Sanjay Shirsat Reaction On Farmer Minister Manikrao Kokate : राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे त्यांच्या (Manikrao Kokate) वादग्रस्त विधानांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांनी काही महिन्यांपूर्वीच शेतकरी कर्जमाफीबाबत केलेल्या विधानाने चौफेर टीका झाली होती. अशातच आता अवकाळीने झालेल्या नुकसानीची पाहणी करताना ढेकळाचे पंचनामे करायचे का? असे (Farmer Crop Panchnama) विधान कृषिमंत्र्यांनी केलंय. ज्यावरुन नवा वाद निर्माण झाल्याचं […]
कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करुन काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचे का? असा सवाल मंत्री कोकाटे यांनी विचारला.
शेतीत भांडवली गुंतवणूक करण्यासाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्षांत 25 हजार कोटी रुपये देण्यात येतील
Manikrao Kokate : शाश्वत शेतीच्या वाटचालीसाठी कृषी विभाग काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांच्या
Uddhav Thackeray On Manikrao Kokate: शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नाशिक येथे आयोजित निर्धार
Raju Shetty On Manikrao Kokate : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खा.राजू शेट्टी हे गेल्या चार दिवसापासून मराठवाडा आणि विदर्भ दौऱ्यावर
एखाद्या शेतकऱ्याला कांदा पीकातून दोन-पाच हजार मिळाले तर बाकी शेतकरीही कांदाच लावतात, असं विधान माणिकराव कोकाटे यांनी केलंय.
शेतकऱ्यांबाबत जरा जपून बोला, असा सल्ला मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंत्री माणिकराव कोकाटे यांना दिलायं.
कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या विधानावर आज माध्यमांसमोर दिलगिरी व्यक्त केलीयं.
Manikrao Kokate यांनी अवकाळीची पाहणी करताना वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावर आता कोकाटे यांनी दिलगिरी व्यक्त केली आहे.