Bala Nandgaonkar On BJP Support In Assembly Election : लोकसभा निवडणुकीत महायुतीला मनसेने (MNS) बिनशर्त पाठिंबा दिला होता. भाजपने (BJP) आम्हाला पाठिंबा द्यायचा किंवा नाही द्यायचा, हा त्यांचा प्रश्न आहे. राज ठाकरे दिलदार व्यक्ती आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे उमेदवार बाळा नांदगावकर यांनी दिलीय. शुक्रवारी मी 12.30 वाजता फॅार्म भरायला जाणार आहे. माझ्यासोबत राज ठाकरे, शर्मिला […]
उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पोटात गोळा अल्याचे अमित राज ठाकरे यांनी म्हटले आहे पण...
MNS Candidates List Announced : विधानसभा निवडणुकीसाठी मनसेने आपली पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये अमित ठाकरे यांना माहीम विधानसभा
मुंबई : नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकांवेळी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला होता. मात्र, आता विधानसभेवेळी राज ठाकरेंनी (Raj Thackeray) एकला चालो रे ची भूमिका जाहीर केली असून, लोकसभेवेळी दिलेल्या पाठिंब्याची महायुतीकडून (Mahayuti) परतफेड बिनशर्त केली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार महायुती विधानसभेती काही निवडक जागांवर मनसेला बिनशर्त पाठिंबा देणार आहे. यासाठी शिंदे, फडणवीस […]
Raj Thackeray On cases against toll Plaza protesters : मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी टोल नाका आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे. मनसे आंदोलकांनी केलेली आंदोलने लोकांसाठी होती. आज मला वाटतं सगळेच जन खुश असतील. इतकी वर्ष आपल्यावर जी काय टोलधाड (toll Plaza protest) पडली होती, त्याला डकैती म्हणता येईल. किती पैसे […]
अहमदनगर : राज्यातील इतर सर्व राजकीय पक्षांपेक्षा जास्तीत जास्त जागा मनसेना युती, ना आघाडी मनसेचं इंजिन स्वबळावर..; राज ठाकरेंचं ठरलेलंच सांगितलं लढणार आहे, अशी भूमिका आजच्या पत्रकार परिषदेमध्ये राज ठाकरे ( Raj Thackeray News) यांनी जाहीर केलीय. त्या जागा जास्तीत जास्त मताधिक्याने जिंकून येवू, असं देखील त्यांनी स्पष्ट केलीय. विधानसभा निवडणुकानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेवा सत्तेत […]
सजीव सृष्टीमध्ये अनेक वेगवेगळे जीव आहेत. यात काही हायबरनेटिव्ह प्रकारचे काही प्राणी असतात. जे हायबरनेशनमध्ये 8-9 महिन्यांचा कालावधी घालवतात.
सरकार नावाची यंत्रणा कुठलीही असो, त्यांना टोकाचं पाऊल उचलल्याशिवाय गांभीर्य कळत नाही पण ठीक आहे, मुंबईकर टोलच्या ओझ्यातून मुक्त झाले.
आगामी विधानसभा निवडणुकीत ना युती, ना आघाडी. आपण स्वतंत्रपणे महाराष्ट्राला सामोरे जाणार आहोत असे राज ठाकरेंनी सांगितले.
शरद पवार सांगतात की आमचा पक्ष फोडला, तुम्ही काय केलंत आयुष्यभर? ९७८ ला काँग्रेस फोडली, १९९१ ला शिवसेना फोडली.