- Home »
- Mumbai News
Mumbai News
चीनी आणि तुर्कस्तानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी घेतली शपथ
Sindoor Yatra : भारताच्या विरोधात जाऊन पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या चिनी आणि तूर्कस्थानी वस्तूंवर बहिष्कार घालण्याची हजारो महिलांनी सिंदूर
मोठी बातमी! कल्याणमध्ये चार मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; सहा जणांचा मृत्यू
कल्याण पूर्वमधील चिकणी पाडा परिसरात चार मजली इमारतीचा दुसऱ्या मजल्यावरील स्लॅब कोसळला.
सोशल मीडियावरील जिल्हाध्यक्षांची ‘ती’ यादी बनावटच; रवींद्र चव्हाणांनी नेमकं काय सांगितलं?
सोशल मीडियावर “भाजप जिल्हाध्यक्ष २०२५” या नावाने फिरणारी ८१ जिल्हाध्यक्षांची यादी बनावट आहे. या यादीचा पक्षाशी कोणताही संबंध नाही.
आशिष शेलार यांची मुंबई भाजप अध्यक्षपदी निवड नाही.. पाच इच्छुकांनी केले स्पष्ट
आशिष शेलार यांची निवड झाल्याची बातमी चुकीची आहे. यामुळे कार्यकर्त्यांच संभ्रम निर्माण झाला आहे असे स्पष्टीकरण आले आहे.
पुस्तक न वाचताच सत्ताधाऱ्यांना कसं समजलं? शरद पवारांचा फडणवीसांना खोचक टोला
Sharad Pawar Criticized Devendra Fadnavis : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचे प्रदर्शन काल मुंबईत झाले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) उपस्थित होते. यावेळी बोलताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना खोचक टोला लगावला. त्यांच्या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा […]
ज्येष्ठ शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे ‘माणिक रत्न’ पुरस्काराने सन्मानित
भारतीय शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रात बहुमूल्य योगदान देणाऱ्या ज्येष्ठ शास्त्रीय गायिका पद्मश्री अश्विनी भिडे-देशपांडे यांना माणिक रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.
“मी दिल्लीतल्याच घरात बसलोय”; राऊतांनी सांगितलं शाहंना केलेल्या ‘मीड नाईट’ कॉलचं रेकॉर्डिंग
रात्री अकरा वाजता मी शाहांना फोम केला होता. ते कामात होते. नंतर चार मिनिटांनी त्यांचा फोन आला.
जी. एस.महानगर बँक! सासू सुनेची जोडी निवडणुकीच्या रिंगणात
G. S. Mahanagar Bank : दिवंगत गुलाबराव शेळके संस्थापक अध्यक्ष असलेल्या मुंबईतील जी. एस. महानगर बँकेच्या (G. S. Mahanagar Bank) संचालक
Mumbai News : मंत्री आशिष शेलारांनी स्पेन दौरा टाळला; नेमकं कारण तरी काय?
Mumbai News : भारत पाकिस्तान पाकिस्तान युद्धजन्य परिस्थिती (India Pakistan War) निर्माण झाली होती मात्र आता दोन्ही देशांकडून युद्धबंदीची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान मोठ्या प्रमाणावर देशासह राज्यात सायबर हल्ले होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विभागाच्या प्रधान सचिवांसह माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार हे (Ashish Shelar) देखील दौऱ्यावर जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, आता […]
“परदेशातून काही जणांनी या कार्यक्रमाला यायला हवं होतं पण..” राणेंचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
परदेशातून या कार्यक्रमासाठी येणं गरजेचं होतं. पण त्यांना (उद्धव ठाकरे) परतीचं तिकीट काही मिळालं नाही, असा टोला राणे यांनी लगावला.