- Home »
- NCP
NCP
अजितदादा आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा; भुयारांची जीभ घसरताच ठाकूर भडकल्या…
अजितदादा आणि सत्ताधाऱ्यांनो आमदारांना कंट्रोलमध्ये ठेवा, या शब्दांत काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर आमदार देवेंद्र भुयार यांच्या महिलांबाबतच्या वक्तव्यावरुन भडकल्या आहेत.
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही; ‘भाजपचं सरकार स्वबळावर’ म्हणणाऱ्या शहांना दादांचं उत्तर
एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही, असं उत्तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांना दिलंय. ते बीडमध्ये बोलत होते.
निवडणुकीआधीच धनंजय मुंडेंवर मोठी जबाबदारी; भर सभेत तटकरेंनी बोलून दाखवलं
धनंजय मुंडे फक्त परळीपुरतेच मर्यादित नसून कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मुंबईत प्रचारासाठी उपलब्ध व्हावं लागणार असल्याचं राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी स्पष्ट केलंय.
बसस्थानक व्यापारी संकुल लवकरच व्यावसायिकांसाठी उपलब्ध होईल; आमदार आशुतोष काळे
कोपरगाव शहरात सुरू असलेल्या कोपरगाव बसस्थानकाच्या व्यापारी संकुलाची आमदार आशुतोष काळे यांनी पाहणी केलीय.
महाविकास आघाडीच्या जागांची अदला-बदल होणार… शरद पवारांनी दिले संकेत
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागांमध्ये अदला-बदल होणार असल्याचे संकेत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.
महाविकास आघाडीतील तीन ‘लेडी बॉस’; महाराष्ट्रात ठरणार गेमचेंजर?
अमेरिकेच्या राजकारणात ‘पॉलिटिकल क्लाऊट’ अशी एक प्रसिद्ध टर्म आहे. या शब्दाचा अर्थ होतो, राजकारणावर असलेला दबदबा किंवा प्रभाव. याच टर्मला धरुन आपण महाराष्ट्राच्या राजकारणाकडे बघितले तर सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), शरद पवार (Sharad Pawar), पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले (Nana Patole), उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांचा प्रभाव आहे. पण […]
‘हा’ आपला नाहीच, शरद पवारांचा माणूस; जुन्या दिग्गजांशी जुळवून घेतानाचा किस्सा शिंदेंनी सांगितला
सुशीलकुमार तुझा जिल्हा मोठा रगेल आहे. दोन प्रचंड मोठे नेते आहेत. तू कुणाच्या नादाला लागू नको, असा सल्ला पवार यांनी मला दिला होता.
शरद पवारांनी ‘तो’ निर्णय घेतला नसता, तर ते पंतप्रधान असते; सुशीलकुमार शिंदेंनी मनातली सल बोलून दाखविली !
. दुसऱ्या दिवशी नरसिंह राव यांचा फोन आला. महाराष्ट्राला शरद पवार यांची गरज असल्याचे सांगितले. त्यानंतर शरद पवार हे महाराष्ट्रात आले.
आवताडे, पाटील की भालके… ‘विठ्ठल’ कोणाला पावणार? परिचारक गेम फिरवणार?
मतदारसंघात एखादे मोठे देवस्थान असेल तर त्या मतदारसंघाला वेगळे राजकीय महत्त्व प्राप्त होते. देशभरातली लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले विठ्ठल-रुक्मिणी ही पंढरपूरची (Pandharpur Assembly Constituency) ओळख. हाच मतदारसंघ आपल्याकडे कसा राखता येईल यासाठी सर्वच राजकीय पक्षांचे प्रयत्न असतात. पण या मतदारसंघातून कायमच काँग्रेस-राष्ट्रवादीला साथ दिली आहे. भारत भालके (Bharat Bhalake) यांच्या निधनानंतर येथे पोट निवडणूक झाली […]
दुर्राणींनी पवारांचा शब्द; वरपूडकर टेन्शनमध्ये मविआतील बिघाडी महायुतीच्या पथ्यावर?
साई बाबांचे जन्मस्थान, जायकवाडी डावा कालवा आणि गोदावरीवरील बंधाऱ्यांमुळे परिपूर्ण अशी सिंचन व्यवस्था. थोडक्यात शेती, शेती आधारित उद्योग आणि पर्यटन या तिन्ही आघाड्यांवर विकासासाठी पूरक परिस्थिती. त्यानंतर देखील विकासापासून कोसो दूर राहिलेला विधानसभा मतदारसंघ म्हणजे परभणी जिल्ह्यातील पाथरी. काँग्रेस (Congress), शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी (NCP), अपक्ष कम भाजप, अशा सर्व पक्षांना संधी देऊनही इथली परिस्थिती बदलेली […]
