NCERT Syllabus : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा (Pahalgam Terrorist Attack) बदला घेण्यासाठी भारताने 6 मे रोजी ऑपरेशन
Operation Sindoor : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी 6 मे रोजी भारताने पाकिस्तानवर ऑपरेशन सिंदूर (Operation Sindoor)
Operation Sindoor : पहलगाम हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानमधील 9 ठिकाणांवर हवाई हल्ले करत पहलगाम येथे झालेल्या
India-Pakistan War : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत आणि पाकिस्तानमध्ये (India vs Pakistan) तणाव
हल्ल्यानंतर भारताने १५ दिवसांनी ही कारवाई केली आहे. पहलगाम हल्ल्यात भारतातील २६ पर्यटकांना गोळ्या घालून मारण्यात आलं होतं.
NOTAM: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव वाढत असून भारत कधीही पाकिस्तानवर लष्करी कारवाई करणार असल्याची माहिती
फारूख अब्दुल्लांनी लोकांना दहशतवादाविरुद्ध (Terrorism) एकत्र येण्याचे आवाहन केलं. मात्र, दहशतवाद्याचं घर पाडण्यास त्यांनी विरोध केला.
एनआयए वृत्तसंस्थेच्या रिपोर्टनुसार पाकिस्तानी सैन्याकडे फक्त 96 तास पुरेल इतकाच शस्त्रसाठा शिल्लक आहे.
भारताच्या कोणत्याही चुकीच्या कृतीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल सय्यद असीम मुनीर यांनी दिला.
युद्धासाठी भारत सरकारने कच खाऊ नये, युद्धासाठी हालचाली वाढवाव्या, अशी मागणी वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केली.