- Home »
- Sports Update
Sports Update
T20 World Cup : टी-20 वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची घोषणा कधी? BCCI ने दिली महत्वाची अपडेट
T20 World Cup 2024 : वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणाऱ्या टी 20 विश्वचषकाबाबत मोठी (T20 World Cup) बातमी समोर आली आहे. या स्पर्धेसाठी टीम इंडियाची घोषणा कधी होणार याची माहिती भारतीय क्रिकट नियामक मंडळाने (BCCI) दिली आहे. सध्या भारतात टी 20 लीग क्रिकेट स्पर्धा सुरू आहेत. या स्पर्धा 26 मे रोजी संपणार आहेत. या स्पर्धा […]
‘पुनित बालन ग्रुप’च्या आरती पाटीलचे दैदिप्यमान यश; पॅरा बॅडमिंटन स्पर्धेत दोन कांस्यपदके
Pune News : ‘पुनीत बालन ग्रुप’ पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटील हिने टाटा नगर (झारखंड) येथे झालेल्या सहाव्या ‘राष्ट्रीय पॅरा बॅडमिंटन चॅम्पियनशिप २०२३-२४ स्पर्धेत’ एकेरी आणि महिला दुहेरीत दोन कांस्यपदके पटकावली. कर्नाटकातील पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलचा नुकताच ‘पुनीत बालन ग्रुप’शी करार झाला. त्यानुसार आंतरराष्ट्रीय पॅरा-बॅडमिंटन खेळाडू आरती पाटीलच्या खेळातील करिअरसाठी ‘पुनीत बालन ग्रुप’कडून सर्वतोपरी मदत केली […]
Ranji : रणजी खेळाडूंची होणार चांदी! पगारवाढीसाठी बीसीसीआयचा खास प्लॅनही तयार
Ranji Trophy Playre’s Salary : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ लवकरच रणजी खेळाडूंना गुडन्यूज देण्याचा विचार करत आहे. अलीकडेच बीसीसीआयने (BCCI) कसोटी क्रिकेटपटूंच्या सामना शुल्कात वाढ करण्याचा निर्णय (Ranji Trophy Player’s Salary) घेतला होता. या निर्णयानुसार टीम इंडियातील खेळाडूंना कसोटी सामने खेळण्याच्या मोबदल्यात 15 लाख रुपये मिळणार आहेत. त्यानंतर आता देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंच्याही मानधनात वाढ […]
ऑस्ट्रेलियाचा मोठा निर्णय! ‘या’ कारणामुळे अफगाणिस्तानविरुद्ध क्रिकेट खेळण्यास नकार
Cricket Australia Calls Off with Afghanistan : क्रिकेट विश्वात खळबळ उडवून देणारी बातमी आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने पुन्हा (Cricket Australia) एकदा अफगाणिस्तानात क्रिकेट मालिका खेळण्यास (Afghanistan) नकार दिला आहे. ऑस्ट्रेलियाच्या या निर्णयामागे अफगाणिस्तानातील तालिबान (AUS vs AFG) हेच कारण असल्याचे सांगितले जात आहे. कारण, अफगाणिस्तानात अजूनही महिला क्रिकेट संघांना क्रिकेट खेळण्याची परवानगी नाही. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने […]
पाऊस पडला, तरीही नो टेन्शन, सामन्याचा निकाल लागणारच; वर्ल्डकप फायनल-सेमीफायनलसाठी नवे नियम
T20 World Cup 2024 : यंदाचा टी 20 वर्ल्डकप अमेरिका आणि वेस्ट इंडिज या दोन देशात (T20 World Cup) होणार आहे. या स्पर्धेची जोरदार तयारी आयसीसीकडून केली (ICC) जात आहे. या स्पर्धेत जवळपास 20 संघ सहभागी होणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने क्रिकेट संघ सहभागी होण्याची ही बहुतेक पहिलीच वेळ आहे. क्रिकेटच्या स्पर्धेत पावसाची नेहमीच अडचण […]
Tanush Kotian : 500 पेक्षा जास्त रन, 29 विकेट्स; टीम इंडियाला मिळाला आणखी एक ‘अश्विन’
Who is Tanush Kotian : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या (Ranji Trophy Final) संघाने विदर्भाचा पाडाव करत विजेतेपद (Vidrabha) पटाकवलं. या सामन्यात फिरकी गोलंदाज तनुश कोटियन (Tanush Kotian) चमकला. त्याच्या धारदार गोलंदाजीपुढे विदर्भाचे फलंदाज टिकाव धरू शकले नाहीत. फलंदाजीतही त्याने कमाल केली. या सामन्यात तनुशने सात विकेट्स घेतल्या. तनुशने साधारणपणे नऊ किंवा दहा […]
Ranji Trophy Final : विदर्भावर मात करत मुंबईने 42 व्यांदा जिंकला रणजी ट्रॉफीचा किताब
Mumbai Beat Vidarbha in Ranji Trophy Final and Clinch its 42nd Title : रणजी चषक क्रिकेट स्पर्धेत मुंबई संघाने (Ranji Trophy) दमदार कामगिरी करत विदर्भ संघावर मात केली. या सामन्यात मुंबई संघाने विदर्भ संघाचा 169 धावांनी पराभव करत रणजी चषकावर नाव कोरलं. या सामन्यात मुंबईने विदर्भासमोर 538 धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना […]
Yashasvi Jaiswal : ‘यशस्वी’चा धमाका, आयसीसीने दिलं मोठं गिफ्ट; केन विल्यमसनही पिछाडीवर
Yashasvi Jaiswal Won ICC Award : टीम इंडियाचा धडाकेबाज फलंदाज यशस्वी जैस्वाल सध्या (Yashasvi Jaiswal) जबरदस्त कामगिरी करत आहेत. या कामगिरीच्या जोरावर त्याने अनेक विक्रम नावावर केले आहेत. भारत आणि इंग्लंड यांच्यातील (IND vs ENG) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा फलंदाजही ठरला. याच कामगिरीची दखल घेत आयसीसीने (ICC) यशस्वीला मोठं गिफ्ट दिलं आहे. […]
ऋषभ पंत क्रिकेटमध्ये कमबॅक कधी करणार? BCCI ने दिली महत्वाची अपडेट
Rishabh Pant : टीम इंडियाचा विकेटकीपर आणि फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) मागील दोन वर्षांपासून संघाबाहेर आहे. सन 2022 मध्ये एका कार अपघातात पंत गंभीर जखमी झाला होता. तेव्हापासून तो संघात परतलेला नाही. या अपघातानंतर त्याचे क्रिकेट करिअर संपल्याचेही सांगितले जात होते. परंतु, आता पंत पुन्हा क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार असल्याची माहिती समोर आली होती. यावर […]
IND Vs ENG : साहेबांचा पराभव; टीम इंडियाने बदलला 112 वर्षांपूर्वाचा इतिहास; कसोटी मालिका 4-1 ने जिंकली
India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक […]
