- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
‘राज ठाकरेंची नुकतीच भारतात एन्ट्री; त्यांना सेटल व्हायला वेळ लागेल’
काही पक्ष, काही संघटना, काही व्यक्ती ही सतत महाराष्ट्र विरोधी भूमिका घेण्यासाठी निर्माण झालेली आहेत, त्यामुळे यावर फार काही बोलण्यात आता अर्थ नाही असे राऊत म्हणाले.
विधानसभेला मनसे 200 ते 215 जागा लढणार, राज ठाकरेंच्या शिलेदाराचं मोठं विधान
मनसे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागली आहे. आम्ही राज्यात 200 ते 215 जागांवर निवडणूक लढवणार आहोत. - प्रकाश महाजन
विधानसभा एकत्र पण… आगामी निवडणुका युतीसह लढण्याबाबत अजित पवारांची मोठी घोषणा
राज्यात विधानसभा निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. Ajit Pawar यांनी एकत्र निवडणुका लढवण्याबाबत मोठी घोषणा केली आहे.
नगरच्या जागेवर भाजपचा डोळा, आमदार जगताप म्हणाले, ‘यात गैर काय…’
लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे. महायुतीमधून कोणी या जागेची मागणी केली असेल तर यामध्ये काही गैर नाही. - आमदार संग्राम जगताप
मविआत चुरस, ठाकरे गटाचा विधानसभेच्या 130 जागांवर दावा, पवार अन् कॉंग्रेस किती जागा लढणार?
माध्यमातून सध्या तरी शिवसेना ठाकरे गटाच्या 130 जागा जाहीर केलेल्या आहेत, तेवढ्या तुम्ही मानून चला - माजी खासदार विनायक राऊत
विधानसभेला ठाकरे गट मविआत नसेल, कॉंग्रेस अन् राष्ट्रवादी हे दोनच पक्ष…; संजय शिरसाटांचा दावा
शरद पवारांचे गरज सरो आणि वैद्य मरो हे सुरवातीपासून धोरण राहिले आहे. कॉंग्रेस आणि ठाकरे गटात वाद व्हावी ही त्यांची सुप्त इच्छा आहे. - शिरसाट
विधानसभेसाठी भाजपची लगबग, मुंबईतील बैठकीत जागावाटप अन् मित्रपक्षांवर होणार चर्चा
BJP आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपची देखील लगबग सुरू झाली आहे. त्यासाठी 18 आणि 19 जुलैला भाजपची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
NCP : विधानसभेला अजितदादा किती जागांचा दावा करणार? आकडाच आला समोर
विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकलेल्या 54 जागांवर दावा करणार असल्याचं खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलंय.
…अन् राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येईल, विधानपरिषद निकालानंतर मुश्रीफांचा कॉन्फिडन्स वाढला
लोकसभा निवडणुकीत जी लाट महाविकास आघाडीच्या बाजूने होती, ती लाट महायुतीच्या बाजूने होईल. राज्यात महायुती पुन्हा सत्तेत येईल- मुश्रीफ
विधानसभेला गाफील राहून चालणार नाही, फार मेहनत घ्यावी लागेल; आमदार कदमांनी टोचले कान
लोकसभा निवडणुकीच्या निकालावरून विधानसभेची गणितं माडणं चुकीच आहे. त्यामुळं या निवडणुकीत गाफील राहून चालणार नाही. - आमदार कदम
