- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
महायुतीला धाकधुक, विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस नाही…; कॉंग्रेसचे टीकास्त्र
हायुती सरकारला महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका घेण्याचं धाडस का करता आलं नाही?, असा सवाल काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला.
महाराष्ट्राच्या विधानसभांना सणांचा ‘खो’; आयोगाने वाचून दाखवली संपूर्ण यादी
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुका दिवाळीनंतरच होणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
निवडणूक लढवली नाही, पण नशिबाने मुख्यमंत्री…; अजितदादांचा उद्धव ठाकरेंना मार्मिक टोला
उद्धव ठाकरे यांनी कोणतीही निवडणूक लढवली नाही. ते निवडणूक न लढवता मुख्यमंत्री झाले. ते आधी मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतर आमदार झाले.
शरद पवारांनी आदेश दिला तर पाकिस्तानातूनही निवडणूक लढवेन, सूर्यकांता पाटील विधानसभेच्या रिंगणात
शरद पवार यांनी आदेश दिल्यास मी पाकिस्तानातूनही विधानसभा निवडणूक लढवण्यास तयार आहे, असं सूर्यकांता पाटील म्हणाल्या.
Uddhav Thackeray : महाविकास आघाडीचं ठरलं, उद्धव ठाकरे हेच प्रचारप्रमुख?
मविआच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली करण्याचा विचार काँग्रेस करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
माझ्या जीवाला धोका, पण माझ्या बहिणींचे आशीर्वाद अन्…; अजितदादांचं धुळ्यात मोठं विधान
आज धुळ्यातील सभेला संबोधित करताना अजित पवारांनी माझ्या जीवाला धोका असल्याचा अहवाल गुप्तचर विभागाने दिल्याचं सांगितलं.
जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त…; अमोल कोल्हेंचा अजितदादांना टोला
घड्याळ जरी चोरलं तुम्ही वेळ मात्र, आमची आहे. जॅकेट घाला, योजना काढा, हवा फक्त पवारसाहेबांची आहे, अमोल कोल्हेंची अजितदादांवर टीका
कागलमध्ये महायुतीचं ठरलं! अजितदादांकडून हसन मुश्रीफांच्या नावाची घोषणा
महायुतीकडूनन अजित पवारांनी मुश्रीफांच्या नावाची घोषणा केली. मुश्रीफ यांना इतक्या उच्चांकी मतांना निवडून द्या की, समोरच्याला धडकी भरली पाहिजे
अजित पवारांना सोबत घेऊन फायदा झाला नाही, संघाचा सूर; फडणवीस म्हणाले, ‘विधानसभेला त्यांना…’
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरएसएस समन्वय बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) अजित पवारांची बाजू मांडल्याची माहिती आहे.
महाराष्ट्रात CM पदाचा चेहरा कोण असणार? पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, ‘ज्या पक्षाला जास्त…’
ज्या पक्षाला जास्त जागा, त्या पक्षाचा मुख्यमंत्री होणार, असं वक्तव्य पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं आहे.
