- Home »
- Vidhansabha Election
Vidhansabha Election
पंढरपूरात शरद पवार गटाला मिळणार बळ, भगीरथ भालके करणार लवकरच घरवापसी?
भगीरथ भालके यांनी आज पुण्यात शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. या भेटीमुळं भगीरथ भालके घरवापसी करण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जातं.
Vidhansabha Election : महाविकास आघाडीमध्ये ठाकरे गटच मोठा भाऊ, मुंबईत 20 ते 22 मिळणार
मविआकडून ठाकरेंची शिवसेना सर्वाधिक जागा लढवणार आहे. उबाठाने 36 विधानसभा मतदारसंघांपैकी 20 ते 22 जागांवर दावा केला.
प्रस्थापितांना घाम फुटणारचं! आमदारीकीसाठी 800 इच्छूकांची जरांगेकडे धाव….
आमच्याकडे इच्छुकांचा मोठा डेटा आहे. सुमारे 700 ते 800 जणांनी अर्ज केले आहेत. या सर्व अर्जांची छाननी होईल. - मनोज जरांगे
Vidhansabha : राज्यात महायुतीची सत्ता जाणार? मविआला सर्वाधिक जागा, इंडिया टुडेचा सत्ताधाऱ्यांचा झोप उडवणारा सर्व्हे
'मूड ऑफ नेशन' सर्वेनुसार महाविकास आघाडी 150 ते 160 जागा जिंकू शकते. तर महायुती 120 ते 130 जागा जिंकू शकते.
Mood of the Nation survey : आज निवडणुका झाल्यास कोणाची सत्ता येणार? महायुती की मविआ?
लोकसभा निवडणुकीत महायुतीची मतांची टक्केवारी 43.55 टक्के होती. मात्र आज मतदान झाले तर महायुतीची टक्केवारी सुमारे दीड टक्क्यांनी कमी होऊ शकते.
दिल्ली अन् गुजरातसमोर झुकणारे भाजप सरकार उखडून फेका…; नाना पटोलेंचे आवाहन
महाराष्ट्राचा स्वाभिमान विसरून दिल्लीसमोर आणि गुजरातच्या लॉबीसमोर झुकणारे भाजप युती सरकार उखडून फेका, असं आवाहन पटोलेंनी केली.
मी बाबासाहेबांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच; प्रकाश आंबेडकरांचं मोठं विधान
मी बाबासाहेब आंबेडकरांचा नातू, त्या हिशोबाने मी नेताच असल्याचं मोठं विधान वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकरांनी केलंय. ते नागपुरमध्ये बोलत होते.
ठाकरेंच्या आमदाराच्या अडचणीत वाढ, नितीन देशमुख पुन्हा ACB च्या रडारवर, नेमकं प्रकरण काय?
आमदार नितीन देशमुख यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. अमरावतीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने देशमुख यांची फाईल पुन्हा एकदा ओपन केली
Election Poll : सत्तेच्या चाव्या अपक्षांच्या हाती, भाजप सर्वांत मोठा पक्ष, तर अजितदादा, शिंदेंना धक्काच…
टाइम्स-MATRIZE च्या सर्वेनुसार भाजपला 25.8 टक्के, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 14.2 टक्के मते मिळू शकतात.
Vidhansabha Election : सरकार घाबरल्यानं निवडणुका पुढं ढकलतंय…; सुप्रिया सुळेंचे टीकास्त्र
सरकार घाबरलं असल्यानं विधानसभा निवडणुका पुढे ढकलत आहे, अशी टीका शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी केली.
