- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
‘दिल्लीच्या नेत्यांकडून फडणवीसांवर अन्याय अन् अपमान’; सुप्रिया सुळेंनी मराठी प्रेम दाखवलं
Supriya Sule On Devedra Fadnvis : दिल्लीच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्यावर अन्याय केला जात असून त्यांचा अपमान केला जातोयं, मराठी माणसाचा दिल्लीत अपमान होतो, याची अस्वस्थता वाटत असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी फडणवीसांसाठी मराठी प्रेम दाखवून दिलं आहे. पुण्यात आयोजित शेतकरी आक्रोश मोर्चादरम्यान त्यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी […]
-
अधिवेशनादरम्यान अवैध धंदे बंद पण आता…; एकनाथ खडसेंचे सत्ताधाऱ्यांवरच आरोप
Eknath Khadse : जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील अवैध धंद्यांबाबत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse)यांनी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवल्याचं पाहायला मिळालं होतं. अधिवेशनादरम्यान आवाज उठवल्यानंतर अवैध धंदे बंद करण्यात आले पण आता पुन्हा राजरोजपणे सुरु झाले असून यामागे सत्ताधारीच असल्याचा गंभीर आरोप एकनाथ खडसे यांनी केला आहे. दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी आता पेनड्राईव्हद्वारे […]
-
आधी स्विगी आता झोमॅटोचा नंबर; 401 कोटी रुपयांची जीएसटी नोटीस जारी
GST Notice Zomato : झोमॅटो (GST Notice Zomato ) कंपनीला वस्तू आणि सेवा कराकडून नोटीस बजावण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. वस्तू आणि सेवा कर विभागाकडून झोमॅटो कंपनीला तब्बल 401.7 कोटी रुपयांची नोटीस बजावण्यात आलीयं. 29 ऑक्टोबर 2019 ते 31 मार्च 2022 कालावधीमधील डिलिव्हरी चार्ज कलेक्शनवरील कराबाबत ही नोटीस बजावण्यात आलीयं. या नोटीशीनंतर झोमॅटो कंपनीकडून […]
-
अयोध्या विमानतळाचं नाव बदललं; ‘महर्षी वाल्मिकी’ नावाने ओळखले जाणार
Ayodhya Airport : येत्या 22 जानेवारीला अयोध्येत रामल्लाची प्राणप्रतिष्ठापणा (Ram Mandir) करण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी केंद्र सरकारसर उत्तर प्रदेश सरकारकडून जोरदार तयारी सुरु करण्यात आली असून हा सोहळा दिवाळीसारखा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत. अशातच आता अयोध्य विमानतळाचंही नाव बदलण्यात आलं आहे.. आता यापुढे अयोध्या विमानतळ (Ayodhya Airport) ‘महर्षी वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ […]
-
‘राजे-महाराजे इंग्रजांना सामिल’ गांधींना फडणवीसांनी सुनावलं; म्हणाले, ‘राजघराण्यांचा..,’
Devendra Fadnvis On Rahul Gandhi : राजघराण्यांचा अपमान करणं चुकीचं असून देशातील जनता राहुल गांधींना माफ करणार नसल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना सुनावलं आहे. दरम्यान नागपुरात आज काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त ‘तैय्यार है हम’ महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राहुल गांधींनी राजे -महाराजे इंग्रजांना सामिल […]
-
गड राखण्यासाठी CM शिंदेंचा राज्यभर दौरा; खासदारांच्या मतदारसंघात जाहीर सभांचं नियोजन
प्रफुल्ल साळुंखे (विशेष प्रतिनिधी) Cm Eknath Shinde Tour : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाकडून (Shinde Group) जोरदार हालचाली सुरु करण्यात आल्या आहेत. शिवसेनेच्या खासदारांच्या विजयासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde) यांनी कंबर कसली आहे. येत्या 6 जानेवारीपासून मुख्यमंत्री शिंदेंचा राज्यव्यापी दौरा असणार आहे. या दौऱ्यामध्ये शिवसेनेकडे असलेल्या लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदे जाहीर […]
-
इंडिया अन् मविआत येण्याआधीच आंबेडकरांचा फॉर्म्युला; ठाकरे, पवार, खर्गेंना पाठवलं पत्र
Prakash Ambedkar News : आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात सर्वच पक्षांकडून हालचाली सुरु झाल्या आहे. एकीकडे एनडीएकडून (BJP) घटक पक्षांना एकत्र करण्यात येत असतानाच दुसरीकडे ‘इंडिया’ (India Alliance) आघाडीतही भाजपविरोधी पक्षांची वज्रमूठ बांधण्यात येत आहे. अशातच आता राज्यात वंचित बहुजन आघाडीचा (VBA) अद्याप महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत समावेश झालेला नाही. या पार्श्वभूमीवर इंडिया आघाडीत येण्याआधीच […]
-
‘कांदा निर्यात बंदी जानेवारीमध्येच मागे अथवा..,’; खासदार विखे यांचे मोठे विधान
MP Sujay Vikhe : कांदा निर्यात बंदीचा निर्णय काही दिवसांपूर्वी केंद्र सरकारने घेतला होता. यामुळे कांद्याच्या दरांमध्ये मोठी घसरण झाल्याने आक्रमक झाले होते. आजही निघत नसल्याने मागे घेण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली होती. या अनुषंगाने खासदार सुजय विखे (MP Sujay Vikhe) यांनी मोठे विधान केले आहे. कांदा निर्यात बंदी प्रश्नी आम्ही गृहमंत्री अमित शहा […]
-
‘बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया’; गांधींची ‘अग्निवीर’चा दाखल देत सडकून टीका
Rahul Gandhi On Agniveer Scheme : देशात बेरोजगारीमुळे तरुणांची ताकद सोशल मीडियावर वाया चालली असल्याची म्हणत काँग्रेसचे नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. बेरोजगारीच्या मुद्द्यावर बोलताना राहुल गांधी यांनी ‘अग्निवीर’(Agniveer Scheme) योजनेचा दाखला देत या योजनेमुळे देशातल्या दीड लाख तरुणांचं जीवन सरकारने संपवल्याचा आरोपही केला आहे. काँग्रेसच्या स्थापनेदिनानिमित्त नागपुरात आयोजित […]
-
‘कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं’; राहुल गांधींनी भाजप अन् RSS चं देशप्रेमच सांगितलं
Rahul Gandhi On BJP & RSS : भाजप (BJP) अन् आरएसएसने (RSS) कित्येक वर्ष तिरंग्याला वंदन केलं नव्हतं, असं म्हणत काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भाजपच आणि आरएसएसचं देशप्रेमच सांगितलं आहे. दरम्यान, काँग्रेसच्या 139 व्या स्थापना दिनानिमित्त नागपुरात आज महारॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. या महारॅलीला काँग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांसह राहुल गांधींनी हजेरी […]









