- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
…तर राज्यात मोठ्या घडामोडी अन् राजकीय पडझड, असीम सरोदेंचं विधान
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल काही तासांवरच येऊन ठेपला आहे. या निर्णयाची संपूर्ण देशाला उत्सुकता लागलेली असतानाच आता कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या संभाव्य निकालावर मोठं भाष्य केलं आहे. सर्वोच्च न्यायालयाने सुनील प्रभू यांना मान्यता दिली, तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडामोडी आणि राजकीय पडझड पाहायला मिळणार असल्याचं विधान असीम सरोदे यांनी केलं आहे. महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष : […]
-
इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात तणाव, आत्तापर्यंत 900 जणांना अटक…
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या अटकेनंतर पाकिस्तानात मोठा हिंसाचार घडला आहे. हा हिंसाचार एवढा वाढला की, पाकिस्तानात गृहयुद्धजन्य परिस्थिती निर्माण झालीय. तहरीक-ए-इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हा हिंसाचार घडवून आणला आहे. Sanjay Raut : उद्या लोकशाही, न्यायव्यवस्था अन् संविधान जिंकेल हिंसाचाराच्या घटनेनंतर मंत्रालयाच्या आदेशानंतर पाकमधील पंजाब प्रांतात लष्कराच्या जवानांना तैनात करण्यात आलं आहे. दरम्यान, या हिंसाचारात […]
-
सत्तासंघर्ष : सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाआधीच संजय राऊतांचं मोठं विधान…
संपूर्ण महाराष्ट्राला सत्तासंघर्षाचा निकाल कधी येणार? याकडं लागलं आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात सत्तासंघर्षाचा निकाल होणार आहे. त्याआधीच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी(Sanjay Raut) मोठं विधान केलंय. जे लोकं म्हणतात निकाल आमच्याच बाजून लागणार आहे त्यांनी काहीतरी गडबड केलीय, असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात(Suprme Court) सत्तासंघर्षाचा निकालाविषयी प्रतिक्रिया देताना […]
-
Karnataka Exit Poll : कर्नाटकात काँग्रेसच सर्वात मोठा पक्ष पण…
Karnataka Assembly Elcetion : कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय. 224 जागांसाठी मतदान पार पडलं असून मतदानानंतर कर्नाटकात कोणत्या पक्षाची सत्ता येणार? याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात सत्तेत असलेल्या भाजपला मागे टाकत काँग्रेसला बहुमत मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. कर्नाटकात काँग्रेस पक्षाला 100 ते 112 जागा मिळणार असल्याचा एक्झिट पोल टिव्ही9 कन्नड, […]
-
सत्तासंघर्ष : निकालाबद्दल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं मोठं विधान…
सत्तासंघर्षाचा निकाल अवघ्या काही तासांवरच येऊन ठेपला आहे. सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली असून लवकरच हा निकाल लागणार आहे. संपूर्ण राज्यासह देशाला या निर्णयाची उत्सुकता लागलेली असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एक मोठं विधान केलं आहे. 16 आमदारांच्या निलंबनाच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय जो निर्णय देईल त्या निर्णयाचा नागरिक आणि राज्यकर्ते सन्मानपूर्वक स्वीकार करतील, अशी आशा […]
-
चार महिन्यानंतर कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल, अहमदनगरमध्ये केलं होतं वादग्रस्त विधान…
नेहमीच वादग्रस्त वक्तव्याने चर्चेत असणाऱ्या कालीचरण महाराजांवर अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कालीचरण महाराज यांच्यावर आक्षेपार्ह भाषण केल्याप्रकरणी अहमदनगरमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 14 डिसेंबर 2022 रोजी अहमदनगरच्या दिल्लीगेट परिसरात कालीचरण महाराजांनी सभेत आक्षेपार्ह भाषण केलं होतं. त्यानंतर तोफखाना पोलिसांत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्ष घटनाबाह्यच, त्यांना देखील जावे लागेल, […]
-
ठाकरेंनी दंगलीचा कट रचला होता… नितेश राणेंच्या आरोपाची दानवेंनी उडवली खिल्ली
ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी मुंबईत 1992 सारख्या दंगलीचा कट रचला होता, असा आरोप भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून सातत्याने राणे कुटुंबिय आणि ठाकरे गटामध्ये जोरदार वाकयुद्ध सुरु आहे. अशातच आमदार राणेंनी केलेल्या आरोपानंतर राज्यात खळबळ माजली आहे. राणेंच्या आरोपांवर ठाकरे गटाचे नेते अंबादान दानवे यांनीही तत्काळ प्रतिक्रिया देत […]
-
आदित्य ठाकरेंनी भांडूपला जाऊन… राज्यपालांच्या भेटीनंतर आमदार शिरसाटांची सडकून टीका
आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) राज्यपालांकडे तक्रार करण्यापेक्षा भांडूपला जाऊन जे पोपटासारखे बोलतात त्यांचा सल्ला घ्यायला हवा होता, असा खोचक टोला शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट(Ssanjay Shirsat) यांनी लगावला आहे. आदित्य ठाकरे यांनी आज शिष्टमंडळासह राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) यांची भेट घेऊन मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांवर लक्ष वेधण्यासाठी, या घोटाळ्यांची चौकशी लोकायुक्तांकडून करण्याची मागणी केली आहे. […]
-
तर उद्धव ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकतात, घटनातज्ज्ञ उल्हास बापटांचं मोठं विधान
सर्वोच्च न्यायालयाने जर आधीची परिस्थिती पुन्हा आणण्याचा (स्टेटस् को अॅंटी) निर्णय दिला तर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात, असं मत ज्येष्ठ घटनातज्ञ उल्हास बापट यांनी व्यक्त केलं आहे. दरम्यान, दहाव्या सूचीनूसार 16 आमदार अपात्र ठरले पाहिजेत जर असं झालं तर उर्वरित 24 आमदार अपात्र ठरु शकतील, असंही ते म्हणाले आहेत. ‘सत्तासंघर्षाचा निकाल दोन दिवसांत न […]
-
शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी आता राज्यस्तरीय समिती, मुख्यमंत्री शिंदे यांचे निर्देश
राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. आज सह्याद्रीअतिथीगृह इथं विनायक पाटील यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. या भेटीत विविध मागण्यांवर चर्चा करण्यात आली आहे. यासंदर्भाचं ट्विट मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलं आहे. इम्रान खानच्या अटकेनंतर पाकिस्तानात गृहयुद्ध, लष्कराच्या मुख्यालयावर हल्ला शेतकऱ्यांचा उत्पादनखर्च कमी करण्यासाठी उपाययोजना तसेच […]










