- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा… रोशनी शिंदे मारहाण प्रकरणावर जयंत पाटील बोलले
ठाणे : राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हद्दीत ठाणे जिल्हा अन् शहर येत नाही का? असा खोचक सवाल उपस्थित करत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रोशनी शिंदे मारहाण प्रकरणी निषेध व्यक्त केला आहे. तसेच ठाण्यात घडलेला प्रकार गंभीर असून राज्य सरकारने रोशनी शिंदेला तत्काळ संरक्षण दिलं पाहिजे, अशी मागणीही त्यांनी यावेळी केलीय. Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन […]
-
राष्ट्रवादी काँग्रेसची पक्षांतर्गत निवडणूक कधी? जयंत पाटलांनी सांगितलं…
मुंबई : येत्या काही दिवसांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्षांतर्गत निवडणुका पार पडणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे. पैसे कमवायचा ठेका काय फक्त इंदुरीकरांनी घेतलाय का? जयंत पाटील म्हणाले, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बांधणीसाठी विभागीय स्तरावरील प्रमुखांवर जबाबदारी टाकण्यात […]
-
उद्धव ठाकरेंना दोन पक्षांच्या कुबड्या घेण्याची वेळ! भाजपने सभेस्थळी गौमूत्र शिंपडले…
छ.संभाजीनगर : महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेची सुरुवात मराठवाड्यातून करण्यात आली. काल छत्रपती संभाजीनगरच्या मराठा सांस्कृतिक मैदानात महाविकास आघाडीची सभा पार पडली. या सभेतून उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर घणाघात केला आहे. Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता… मात्र, आज भाजपकडून मराठा सांस्कृतिक मैदानात गौमूत्र शिंपडून मैदानाचं शुद्धीकरण करण्यात आलंय. यावेळी भाजपचे […]
-
Devendra Fadnvis : अरे…हरामखोरांनो! सावरकरांनी इतर कैद्यांसाठी माफीचा अर्ज केला होता…
मुंबई : अरे हरामखोरांनो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी अर्जात काय लिहिलंय ते बघा, सावरकरांनी लिहिलेला माफीचा अर्ज स्वत:साठी नाहीतर इतर कैद्यांसाठी लिहिला असल्याचं विधान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. फडणवीस आज मुंबईतील स्वांतत्र्यवीर सावरकर गौरवयात्रेच्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या अंदमानच्या जेलमध्ये कसा प्रवास होता, याबाबत स्पष्ट केलंय. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर म्हणणाऱ्यांवर […]
-
आपचे नेते मनिष सिसोदियांच्या न्यायालयीन कोठडी वाढ; कारण…
नवी दिल्ली : नवीन दारु धोरणात भ्रष्टाचारप्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे आम आदमी पार्टीचे नेते मनिष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ झाली आहे. सीबीआयने आज त्यांना ‘राऊस एव्हेन्यू’ न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या कोठडीत 14 दिवसांनी वाढ केलीय. न्यायालयाने 14 दिवस वाढ केल्याने सिसोदियांना 17 एप्रिलपर्यंत कोठडीत रवानगी असणार आहे. Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या […]
-
Ahmednagar : बाजार समितीसाठी शेवटच्या दिवशी दिग्गजांचे अर्ज, मातब्बरांमुळे निवडणूक लक्षवेधी ठरणार
अहमदनगर : नगर तालुका बाजार समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक दिग्गजांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. मातब्बर उमेदवारांमुळे बाजार समितीची निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे चित्र तालुक्यामध्ये दिसून येत आहे. 18 जागांसाठी शंभरपेक्षा अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. निवडणुकीसाठी शेकडो अर्ज दाखल झाल्याने अर्ज माघारी घेण्याच्या वेळी नेत्यांची डोकेदुखी वाढणार आहे. […]
-
साताऱ्यात दोघांचा कोरोनाने मृत्यू! जिल्हा प्रशासनाकडून मास्क वापरण्याचे आदेश…
सातारा (Satara) जिल्ह्यात कोरोना बधितांचा आकडा वाढत आहे. अशातच उपचारा दरम्यान साताऱ्यात दोघांचा मृत्यू (death due to covid) झाल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. जिल्ह्यातील सर्वच शासकीय कार्यालयासह सार्वजनिक ठिकाणी मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्यात कोरोना आणि सिझनल इन्फ्लुएन्झा आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्व शासकीय कार्यालयांत मास्क बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी […]
-
Ahmednagar Crime : नायब तहसीलदारासह चौघांवर जीवघेणा हल्ला…
अहमदनगर : शेवगाव तालुक्यातील हासनापूर शिवारात काल रात्रीच्या सुमारास नायब तहसीलदारांसह चार जणांवर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली. या घटनेत महसुलचे चार कर्मचारी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. West Bengal Violence: हिंसाचारप्रकरणी उच्च न्यायालयाने बंगाल पोलिसांना फटकारले, 5 एप्रिलपर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश हसनापूर शिवारातून अवैध गौण खनिजाची […]
-
Rahul Gandhi : इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र…और सत्य ही मेरा आसरा!
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सूरत न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर राहुल गांधींनी ट्विटरद्वारे पहिली प्रतिक्रिया दिलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। इस संघर्ष में, सत्य मेरा अस्त्र है, और सत्य ही मेरा आसरा!, असं ट्विट करत त्यांनी आपली भावना व्यक्त केलीय. ये ‘मित्रकाल’ के विरुद्ध, लोकतंत्र को बचाने की लड़ाई है। […]
-
Surat Session Court : राहुल गांधींचा जामीन मंजूर, आता शिक्षाही रद्द होणार?
काँग्रेस नेते राहुल गांधींना सूरत सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर झाल्यानंतर आता दोन वर्षांची शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. शिक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर 3 मे रोजी सुनावणी पार पडणार आहे. Vijay Thalapathy : ‘हा’ फोटो शेअर करुन दाक्षिणात्य सुपरस्टार थलापती विजयने केले इन्स्टाग्रामवर पदार्पण राहुल गांधी यांनी आज सुरत न्यायालयात दोन याचिक […]









