- Letsupp »
- Author
- Amol Bhingardive letsup
Amol Bhingardive letsup
-
गळ्यात कांदा अन् कापसाच्या माळा घालत आमदारांची विधानभवनात मांदियाळी
-
Arvind Sawant : मातोश्रीवरील ताब्याचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही…
नागपूर : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न, ते कधीच पूर्ण होणार नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे. खासदार सावंत आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दांत ठणकावलं आहे. खासदार म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि […]
-
Arvind Sawant : दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा.., ठाकरे गटाच्या खासदाराची सडकून टीका
नागपूर : पक्षाचा द्रोह करण्यासाठी दुसऱ्या राज्यांचा आश्रय घेणं हा पक्षद्रोहच असल्याचं म्हणत उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी शिंदे गटावर सडकून टीका केलीय. खासदार अरविंद सावंत नागपूरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आहे. Post on Chandrakant Patil : ‘दडपशाहीचे साधन म्हणून कायद्याचा वापर करू नका ! हायकोर्टाचा पुणे पोलिसांना दणका खासदार सांवत […]
-
MLA Sanjay Bansode : लातूरमधून उदगीर जिल्हा कराच…
लातूर : मराठवाड्यात दोन जिल्ह्यांच्या नामातंरानंतर आता लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्याला स्वतंत्र जिल्हा घोषित करण्यासाठी आमदार संजय बनसोडे आक्रमक झाले आहेत. उदगीर तालुक्याला जिल्हा घोषित करण्याची मागणी राष्ट्रवादीचे आमदार संजय बनसोडे यांनी केलीय. स्वंतत्र उदगीर जिल्ह्याचा प्रश्न विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार असल्याचं आमदार बनसोडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं. कर्मचारी कपात सुरूच…ट्विटरने 200 कर्मचाऱ्यांना काढून टाकले […]
-
IPS-IAS Controversy : सनदी अधिकारी डी रुपा अन् रोहिणी सिंधुरींचा वाद उफाळला…
कर्नाटक : कर्नाटक सरकारच्या बदलीच्या आदेशानंतरही दोन्ही सनदी अधिकाऱ्यांमध्ये पुन्हा वाद उफाळून आल्याचं समोर आलंय. आयपीएस अधिकरी डी रुपा यांनी आयएएस रोहिणी सिंधुरी यांच्याविरोधात तीन वृत्तपत्रांमधून माहिती शेअर केली आहे. कर्नाटक सरकारने दोन्ही अधिकाऱ्यांची त्यांच्या सध्याच्या पदावरुन बदली केली आहे. त्यानंतर आयपीएस डी उपा यांनी शेअरमध्ये डीसी म्हैसुरु रोहिणी सिंधुरी यांनी कोरोनामध्ये मृत्यू झालेल्यांचे आकडे […]
-
Rajarshi Shahu Maharaj Scholarship : अभिमत विद्यापीठात शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू…
मुंबई : अभिमत विद्यापीठांसाठी राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्ती (शैक्षणिक शुल्क शिष्यवृत्ती) लागू करण्याच्या निर्णयावर अखेर शिक्कामोर्तब झाले आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर आता प्रत्यक्षात शासन निर्णय प्रसिद्ध झाल्याने हजारो विद्यार्थ्यांना मोठा लाभ मिळणार आहे. राज्यातील पारंपरिक विद्यापीठ संलग्नित कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थांमधील व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी पात्र विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शुल्क शिष्यवृत्ती योजना लागू आहे. […]
-
…तर कानाखाली आवाज काढणार, कामचुकार अधिकाऱ्यांना आमदार भुसारांची तंबी
पालघर : पालघरमधील जव्हार पंचायत समितीच्या वार्षिक आमसभेतच आमदार सुनिल भुसारा अधिकाऱ्यांवर भडकल्याने गोंधळ झाला आहे. जव्हार पंचायत समितीची वार्षिक सर्वसाधारण आमसभा आयोजित करण्यात आली होती. आमदार भुसारा यांचा पारा चढल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. व्हिडिओमध्ये आमसभेत कामचुकार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आमदार सुनिल भुसारा चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालंय. आमदार भुसारा यांचा अधिकाऱ्यांना धारेवर धरतानाचा व्हिडिओ सध्या […]
-
Chandrkant khaire : मंत्री अमित शहांवर ठाकरे गटाच्या माजी खासदाराचा गंभीर आरोप
औरंगबाद : राज्यातील सत्तासंघर्षाच्या घडामोडीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटामध्ये वाकयुद्ध चांगलचं रंगलंय. काल अधिवेशनानंतर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सत्ताधाऱ्यांवर तोफ डागण्यात आल्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरचे माजी खासदार चंदक्रांत खैरेंनी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अमित शहा सॅटेलाइट नियंत्रित करून ईव्हीएम मशीन हॅक करत असल्याचा दावा चंद्रकांत खैरे यांनी केलीय. ईव्हीएम हॅक […]
-
Raj Thackeray : महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला…
मुंबई : सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असून याआधी असा महाराष्ट्र कधी नव्हता. कुठला आमदार कुठल्या पक्षात काहीच कळत नाही. पूर्वी आमने-सामने या गोष्टी होत होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला असल्याचं स्पष्ट मत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केलंय. मराठी भाषा दिनानिमित्त राज ठाकरेंनी एका मुलाखतीत आपलं मत स्पष्ट केलंय. राज […]
-
Aaditya Thackeray : सत्ताधाऱ्यांकडून राज्यपालांची दिशाभूल…
मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु झालं आहे. आजच्या पहिल्याच दिवशी आदित्य ठाकरे यांनी राज्यपाल रमेश बैस यांच्या कार्यप्रणालीबद्दल हरकत घेतल्याचं पाहायला मिळालं. सत्ताधारी सरकारकडून राज्यपाल रमेश बैस यांची दिशाभूल केली जात असल्याचा आरोप ठाकरेंनी केला आहे. अधिवेशनाची सुरुवात आज राज्यपाल रमेश बैस यांच्या भाषणाने झाली. यावेळी रमेश बैस यांनी 75 हजार पदांच्या भरतीची घोषणा […]










