आज दिल्लीतील मुंगेशपूर भागात सर्वाधिक म्हणजेच तापमान तब्बल 52.3 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदले गेले.
खासदार संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना कायदेशीर नोटीस धाडली आहे.
उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदारसंघ पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा निवडणूक लढत आहेत.
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पुणे अपघात प्रकरणात अनेक खळबळजनक खुलासे केले.
टी 20 विश्वकप स्पर्धेच्या इतिहासात न्यूझीलंड आणि श्रीलंंका वगळता सर्वच संघांना टीम इंडियाने पराभवाची धूळ चारली आहे.
आमदार सुनील टिंगरे यांच्या पत्रावरून अजित पवार गटाची मोठी कोंडी झाली आहे. या प्रकारावर अजित पवारही प्रचंड नाराज आहेत.
ज्यावेळी महात्मा गांधी यांच्यावर पहिला चित्रपट बनला त्यावेळी जगात महात्मा गांधी यांच्याबद्दल कुतूहल निर्माण झालं.
1962 मध्ये चीनने भारतावर आक्रमण केले होते. यासाठी अय्यर यांनी कथित हा शब्द वापरला होता. या वक्तव्याबद्दल मणिशंकर अय्यर यांनी माफी मागितली.
क्रिकेट विश्वातील पाच दर्जेदार विकेटकिपर्सजच्या यादीत टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनी आजही आघाडीवर आहे.
पुण्यातील ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी गायब झाल्याची माहिती मिळाली आहे.