राज्यात शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल सहानुभूतीची लाट आहे. यंदाची निवडणूक एनडीएसाठी सोपी नसेल
महादेव अॅप बेटिंग प्रकरणाची चर्चा देशभरात आहे. या प्रकरणात आता आणखी एक मोठी बातमी हाती आली आहे. या प्रकरणात अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
निवडणूक भरारी पथकाकडून नाकाबंदी करून वाहनांची तपासणी केली जात होता. या तपासणीदरम्यान सोनापूर सिग्नल परिसरात एका वाहनात पैसे सापडले.
दहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात मतदारसंघातील जनतेची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पार्टीचे आभार मानते.
महर्षी पंचायतन सिद्धपीठम पीठाधीश्वर अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महंत अनिकेत शास्त्री यांनी निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे.
गळ्या राज्याची तिकीटे वसंतदादा पाटील यांच्या खिशात असायची. पण आज त्यांच्याच नातवाला तिकीटासाठी दिल्ली, मुंबई, नागपूरचे हेलपाटे घालावे लागत आहेत. या सगळ्या खेळी कुणाच्या आहेत हे सगळ्यांना ठाऊक आहे. ही सगळी खेळी जयंत पाटील यांनीच केली.
हूथी बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या एका तेलाच्या जहाजावर मिसाइलचा मारा केला. या हल्ल्यामुळे या जहाजाचे मोठे नुकसान झाल्याचा दावा सुरक्षा फर्म एंब्रेन केला आहे
शिवसेनेने आतापर्यंत धाराशिव, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, अमरावती आणि परभणी हे चार मतदारसंघ सोडले आहेत.
महायुतीत थांबलो नाही तर तुरुंगात टाकण्याची धमकी दिली जात होती, असा उत्तम जानकर आरोप त्यांनी केला.
मणिपुरातील हिंसाचार अजूनही थांबलेला नाही. आताही (Manipur Violence) सीआरपीएफ जवानांवर हल्ला झाल्याची बातमी आहे.