टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील सामन्यात टीम इंडियाने अफगाणिस्तान संघाचा दणदणीत पराभव केला.
भारत अफगाणिस्तान सामन्याआधी पत्रकार परिषदेत टीम इंडियाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड चांगलेच संतापल्याचे दिसून आले.
लोकसभेत पंकजा मुंडे यांच्या पराभवासाठी मनोज जरांगेंनी बैठका घेतल्या. परभणीतून महादेव जानकरांना पाडण्यासाठीही प्रयत्न केले.
मोदी साहेबांच्या राज्यात शेतकऱ्यांचा विचार केला जात नाही. युवक बेरोजगारांचा विचार होत नाही. म्हणून त्यांच्याशी संघर्ष आहे.
शिवसेनेच्या मेळाव्यात भाषणात दहाव्या मिनिटाला भाषण आटोपतं घेण्याची चिठ्ठी आली. यानंतर पोंक्षे चांगलेच चिडले.
मुंबईसाठी पुढील 24 तास अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच कोकण, मुंबईसह मध्य महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पाऊस होईल.
जपान काही भारतीय कंपन्यांवर प्रतिबंध टाकण्याची शक्यता आहे. जर असं घडलं तर व्यापारात भारताचे नुकसान होणार आहे.
टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील दुसऱ्या सामन्यात आज इंग्लंडने वेस्टइंडिजला पराभवाची धूळ चारली.
कल्लाकुरिची जिल्ह्यात अवैध विषारी दारूचे सेवन केल्याने तब्बल 25 लोकांचा मृत्यू झाला असून 60 पेक्षा जास्त लोक रुग्णालयात दाखल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत 14 पिकांच्या एमएसपी दरात वाढ करण्यात आली आहे.