चार राज्यांचे निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर आज (4 डिसेंबर) मिझोराम निवडणुकीचेही निकाल जाहीर झाले. यात 40 पैकी 27 जागा जिंकत झोराम पीपल्स मूव्हमेंटने (झेडपीएम) घवघवीत यश मिळविले आहे. तर सत्ताधारी मिझो नॅशनल फ्रंटची गाडी 10 जागांवर थांबली आहे. केंद्रातील सत्ताधारी भाजपलाही अवघ्या दोन आणि विरोधी पक्ष काँग्रेसला अवघी एक जागा मिळाली आहे. या निकालातील आकडेवारीनंतर […]
भाजप गरज संपली की बंडखोरांना वापरुन संपवून टाकते. पुढच्या निवडणुकीत बघा आता एकनाथ शिंदे, अजितदादांचे काय होते ते. महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंचे (Eknath Shinde) बंड झाले, ते मुख्यमंत्री बनले. वर्षभराच्या अंतराने अजितदादांनी (Ajit Pawar) बंड केले, ते उपमुख्यमंत्री बनले. या दोन्ही बंडांनंतर मोठ्या प्रमाणात राजकीय आरोप-प्रत्यारोप झाले. इशारे, प्रतिइशारे देऊन झाले. पण या सगळ्यात आजही दबक्या […]
नवी दिल्ली : या अधिवेशनात तीन राज्यातील पराभवाचा राग काढण्याची योजना बनविण्यापेक्षा संसदेत विकासावर, देशातील जनतेच्या उज्ज्वल भविष्यावर चर्चा करा, असा सल्ला पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी काँग्रेस (Congress) आणि विरोधातील इतर पक्षांना दिला. आजपासून (4 डिसेंबर) संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सुरुवात होत आहे. त्यापूर्वी देशवासियांना संबोधित करताना ते बोलत होते. (As the winter session […]
जयपूर : राजस्थानमध्ये 199 पैकी तब्बल 115 जागा जिंकत भाजपने दणदणीत विजय मिळवला आहे. त्यामुळे भाजप पाच वर्षांनंतर पुन्हा एकदा पूर्ण बहुमताने सत्ता स्थापन करणार आहे. भाजपच्या या विजयामागे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यापासून, गृहमंत्री अमित शाह (Amit Shah), भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि तळागाळातील एकनिष्ठ कार्यकर्त्यापर्यंत सर्वांचाच समावेश आहे. भाजपच्या याच विजयात महाराष्ट्रातील बड्या […]
हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर विजय मिळविला आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 40 जागांवर थांबली आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच विजय मिळविता आला आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर […]
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असलेल्या राजघराण्यातील राजकुमारी दिया कुमारी (Diya Kumari) यांनी भाजपकडून (BJP) दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी जयपूरच्या विद्याधर नगर मतदारसंघातून काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते सीताराम अग्रवाल यांचा तब्बल 71 हजार मतांनी पराभव केला. दिया कुमारी यांना 1 लाख 58 हजार 516 मते मिळाली. तर काँग्रेसच्या सीताराम यांना केवळ 87 हजार 148 मते मिळाली. […]
हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच आघाडी मिळविता आलेली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री […]
हैदराबाद : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र आहे. भाजपला तर अवघ्या आठ जागांवरच आघाडी मिळविता आलेली आहे. दोन वेळा मुख्यमंत्री […]
नवी दिल्ली : मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कमळ फुलले असले तरीही तेलंगणामध्ये (Telangana Election Result) काँग्रेसला (Congress) स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. 119 पैकी काँग्रेसने आतापर्यंत 63 जागांवर आघाडी घेतली आहे. तर सत्ताधारी भारत राष्ट्र समितीची मोटार अवघ्या 41 जागांवर थांबल्याचे चित्र निकालातील आकड्यांवरुन दिसून येत आहे. दोन वेळा मुख्यमंत्री राहिलेल्या केसीआर यांच्यासाठी हा […]
मुंबई : लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून ओळखलेल्या गेलेल्या राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या चार राज्यांच्या निवडणुकांचे निकाल आज (3 डिसेंबर) जाहीर होणार आहेत. आज सकाळी 7 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. पोस्टल मतपत्रिका प्रथम मोजल्या जात आहेत. यानंतर सर्व पक्षांच्या प्रतिनिधींसमोर ईव्हीएमवरून मतमोजणी सुरू होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत निकालाचे संपूर्ण चित्र स्पष्ट होण्याची शक्यता […]