T. Harish Rao On NCP : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (K Chandrasekhar Rao) यांच्या बीआरएस (BRS) पक्षाकडून महाराष्ट्रात पाय रोवण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून आटापिटा सुरू आहे. त्यामुळं कॉंग्रेस (Congress) आणि राष्ट्रवादीकडून बीआरएसवर भाजपची बी टीम म्हणून टीका केली गेली. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शऱद पवार यांनी एका काही दिवंसापूर्वी भारत राष्ट्र समिती ही भारतीय जनता पक्षाची […]
नाशिक : नाशिक (Nashik) शहरात भटकी कुत्रे (stray dogs) आणि जनावरांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. हे मोकाट कुत्रे रस्त्यावर संभोग करतात, त्यामुळे ये-जा करणाऱ्यांच्या मनात लज्जा निर्णाण होते. या संदर्भात स्थानिकांनी नगरपालिकेकडे मोकाट जनावरे, कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली होती. मात्र, वारंवार तक्रार करूनही कोणतीच कार्यवाही झाली नाही. त्यामुळे आता नागरिकांनी जिल्हाधिकाऱ्यांना (Collector […]
केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज श्री साईबाबा समाधी मंदिराचे दर्शन घेतले. त्यांच्या समवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही दर्शन घेतले. यावेळी संरक्षणमंत्र्यांनी द्वारकामाई व गुरूस्थानचे दर्शन ही घेतले. अहमदनगर दौऱ्यात डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साहित्य कलागौरव पुरस्कार सोहळ्याला मंत्री राजनाथ सिंह यांनी हजेरी लावली. पुणे, पिंपरी-चिंचवडच्या माजी नगरसेवकांच्या डोक्याची मंडई; म्हणतात, लोकसभेनंतर बघू… […]
मुंबई : मंत्रालय (ministry) बॉम्बने उडवून देऊ, अशा धमकीचा निनावी फोन आल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. सुरक्षा यंत्रणाही सतर्क झाली आहे. मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, असं कॉल करून एका व्यक्तीने सांगिल्यानंतर मंत्रालयात पोलिसांकडून शोधमोहिम सुरू आहे. विशेष बाब म्हणजे हा निनावी फोन अहमदनगर मधून केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आज मंत्रालयात […]
Ahmednagar : ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे यांनी अनेक वर्ष काँग्रेस पक्षात राहून काम केले. त्यानंतर त्यांनी भाजपात प्रवेश केला. मात्र तेव्हा मला वाटलं की विखे पाटील हे भाजपात काम करतील की नाही, पण आज ते भाजपात आहेत. आज मला अभिमान आहे की ते आमचे नेते असून सहकारमध्ये अनुभवी नेते आमच्या सरकारमध्ये आहे, असे वक्तव्य भाजपचे […]
Devendra Fadnavis On INDIA : मुंबईमध्ये सुरु असलेल्या विरोधकांच्या इंडिया आघाडीच्या बैठकीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार निशाणा साधला आहे. विरोधकांच्या इंडिया आघाडीला कोणताही अजेंडा नाही, केवळ मोदी हटाओ हा अजेंडा घेऊन ते पक्ष एकत्र आले आहेत. अशा प्रकारचा अजेंडा कितीही आणला तरी जर लोकांच्या मनात मोदी आहेत, तर 36 पक्षच काय तर 100 […]