Manoj Jarange : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी (Manoj Jarange) येत्या 20 जानेवारीपासून मुंबईत आंदोलनाची घोषणा केली आहे. मराठा समाजाकडून या आंदोलनाची जय्यत तयारी सुरू असतानातच आज मनोज जरांगे पाटील (Maratha Reservation) यांनी राज्य सरकारवर खळबळजनक आरोप केला. मला शब्दांत अडकवून गुंतवण्याचा प्रयत्न केला जाण्याची शक्यता आहे.आमच्या मोर्चात कुणाला तरी घुसवायचे आणि काहीतरी घडवायचे […]
कोल्हापूर : कोल्हापूर आणि हातकणंगले या जिल्ह्यातील लोकसभेच्या दोन्ही जागा शिवसेनेला अर्थात शिंदे गटाला देण्यात येणार आहेत, अशी घोषणा कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी केली. कोल्हापूरमध्ये नुकताच महायुतीचा संयुक्त मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते. (Hasan Mushrif announced that Kolhapur and Hatkanangle both Lok Sabha seats will be given to Shiv […]
नागपूर : उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे नागपूरमधील रविभवन येथील शासकीय बंगल्यातील नवीन कार्यायल सुरु झाले आहे. सोबतच या कार्यालयात त्यांनी उपजिल्हाधिकारी संवर्गातील एका अधिकाऱ्याची ‘उपमुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी’ (OSD) म्हणून नियुक्ती केली आहे. नागपूर-अमरावती विभागातील नागरिकांचे अर्थ खात्याशी निगडीत प्रश्न, समस्या, अडीअडचणी सोडविण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र […]
(Loksabha Elction 2024) राजकीय कार्यकर्ता हा कढिपत्त्यासारखा असतो. उकळत्या तेलात सर्वात आधी कढिपत्त्याला टाकले जाते. खादयपदार्थ तळून तयार झाला की खाताना सर्वात आधी कढिपत्त्याला बाहेर काढले जाते. म्हणजे आधी हुतात्मा तोच होणार आणि कार्यभाग आटोपला की त्याचाच कार्यक्रम होणार. कार्यकर्त्यांच ठिक आहे हो. पण राजकीय पक्षांचही असचं असतं! गरज सरो आणि मदत करणारा मरो, ही […]
Rahul Narvekar on MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांनी निकाल दिला. मात्र शिंदे आणि ठाकरे गटाकडून या निकालावर नाराजी व्यक्त करण्यात आली. यानंतर शिंदे गटाने उच्च न्यायालयात तर ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) याचिका दाखल केल्या आहेत. या यावर आता राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया समोर आली […]
Road Accident : राज्यातील रस्ते अपघांताची संख्या काही कमी होताना (Road Accident) दिसत नाही. भरधाव वेगातील वाहनांना नियंत्रित करणे अशक्य होऊन अपघात होत आहेत. आताही अशाच एका भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. बाईक आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक होऊन झालेल्या अपघातात तिघा जणांचा जागीच मृत्यू झाला. मुंबईतील (Mumbai News) परळ ब्रिजवर हा भीषण अपघात […]