Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा (Maratha Reservation) चर्चेत आहे. या मुद्द्यावर अद्याप कोणताही ठोस निर्णय घेतला गेलेला नाही. मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंत मुदत दिली आहे. राजकीय वर्तुळातून विरोधक मात्र सत्ताधाऱ्यांवर टीका करत आहेत. ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andahre) यांनी पुन्हा एकदा सरकावर जोरदार टीका केली आहे. […]
Maharashtra Kesari : नांदेडच्या शिवराज राक्षे(Shivraj Rakshe) याने नाशिकच्या हर्षवर्धन सदगीरला चीतपट करुन महाराष्ट्र केसरी केसरी स्पर्धेत आपल्या नावावर मानाची गदा करुन घेतली आहे. दीड मिनिटांचा बाकी असताना हर्षवर्धन सदगीरला दुखापत झाली होती. दुखापत झालेली असतानाही हर्षवर्धन सदगीरने हार मानली नव्हती. शेवटपर्यंत लढत करुन हर्षवर्धनला पराभव स्विकारावा लागला आहे. धाराशिवमध्ये महाराष्ट्र केसरी स्पर्धा आयोजित करण्यात […]
Maratha Reservation : राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजत आहे. दुसऱ्यांदा उपोषण मागे घेताना मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. या पार्श्वभूमीव मनोज जरांगे पाटलांच्या राज्यभर जाहीर सभा सुरु आहेत. सर्वत्र यशस्वीरित्या सभा पार पडत असतानाच धाराशिवमध्ये जरांगे पाटलांच्या सभेवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. रात्री उशिरापर्यंत सभा आयोजित केल्याप्रकरणी मनोज जरांगे […]
Dhangar Reservation : राज्यात (Maharashtra)धनगर आरक्षणावरून (Dhangar Reservation)पुन्हा एकदा जामखेड (Jamkhed)तालुक्यातील चौंडी येथे यशवंत सेनेच्यावतीने (Yashwant Sena)उपोषण सुरू करण्यात आले आहे. या उपोषणस्थळी भाजप आमदार राम शिंदे (Ram Shinde)यांनी भेट दिली. त्यावेळी धनगर आरक्षणावर त्यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. धनगर आरक्षण प्रश्न शासन दरबारी असून, लवकरच याबाबत ठोस निर्णय होण्याची शक्यता यावेळी आमदार शिंदे […]
Ajit Pawar : भंडाऱ्यात शासन आपल्या दारी (Shasan Applya Daari) कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे भाषण सुरु असताना अचानक गोंधळ झाला. शेतकऱ्यांना आणि प्रकल्पग्रस्तांना न्याय देण्यास शासन असमर्थ असल्याने सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. घोषणा देणारे प्रहार पक्षाचे कार्यकर्ते असून त्यांचे नाव विनोद वंजारी असल्याचे समजते. पूर्ण करा नाही तर खुर्च्या खाली करा […]
Chagan Bhujbal On Manoj Jarange : राज्यामध्ये (Maharashtra)सुरु असलेली पेटवापेटवी आम्हाला देखील नको आहे. जे लोक म्हणतात की तुम्ही समाजामध्ये तेढ वाढवता, तुम्ही वातावरण अशांत करता, त्यांना विचारा की आम्ही कोणाची घरं जाळली? कोणाला शिव्या दिल्या? असा थेट सवाल अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal)यांनी केला आहे. समाजासमाजामध्ये वितुष्ट होता कामा नये, […]