Chhagan Bhujbal : मराठा आरक्षणसाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil)आपलं आंदोलन मागे घेतलं. आरक्षण देण्यासाठी त्यांनी सरकारला दोन जानेवारीपर्यंतची वेळ दिली. मात्र, साखळी उपोषण साखळी उपोषण सुरूच राहणार असल्याचं त्यांनी सांगिलतं. जरागेंची मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले द्यावेत, अशी मागणी आहे. त्यांच्या या मागणीला मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी विरोध केला […]
MLA Suresh Dhas : मनोज जरांगे-पाटील मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) उपोषण करत असतांना 30 तारखेला आंदोलनाला हिंसक वळण लागलं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या आहेत. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके, आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरांवर दगडफेक करून त्यांची घरे जाळण्यात आली. अनेक राजकीय पक्षांची कार्यालये जाळण्यात आली. आता यावर भाजप आमदार सुरेश धस (MLA Suresh […]
Grampanchayat Election : नगर (Ahmednagar)जिल्ह्यातील 178 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान (Grampanchayat Election)होत आहे. जिल्हा निवडणूक विभागाकडून मतदानासाठी एकूण 732 मतदान केंद्रे आहेत. तेथे प्रत्येकी 1 अधिकारी व 4 कर्मचारी असे एकूण चार हजार कर्मचारी मतदानासाठी तैनात आहेत. दरम्यान जिल्ह्यात ठिकठिकाणी ग्रामपंचायतीसाठी सकाळपासून मतदान (voting)सुरु आहे. दरम्यान कर्जत-जामखेडमध्ये राम शिंदे (MLA Ram Shinde)व रोहित पवार (Rohit Pawar)यांची […]
Dhananjay Munde : मराठा आरक्षण आंदोलनाच्या दरम्यान बीड शहरासह (Beed News) जिल्ह्यात अनेक हिंसक घटना घडल्या. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि हिंसाचाराच्या घटना घडल्या. या सगळ्या घटनांमागे मोठं षडयंत्र आहे. बीडमधील हिंसाचाराची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची विनंती राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे करणार आहे, अशी माहिती बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी दिली. मंत्री मुंडे आज बीड […]
Radhakrishna Vikhe Patil : मनोज जरंगे-पाटील याचं मराठा आरक्षणासाठी (Maratha reservation) अंतरवली सराटीत उपोषण सुरू असतांना आंदोलनाला हिसक वळण लागलं होतं. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार प्रकाश सोळंके आणि शरद पवार गटाचे आमदार संदीप क्षीरसागर यांच्या घरावर दगडफेक करून त्यांची घर जाळण्यात आली होती. यावर आता महसूल मंत्री […]
Nilesh Lanke : यंदा जिल्ह्यात पावसानं अल्प प्रतिसाद दिल्याने अहमदनगर (Ahmednagar)जिल्ह्यात दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. नुकताच शासनाकडून काही भागांमध्ये दुष्काळ जाहीर (Drought declared)करण्यात आला. मात्र नगर जिल्ह्याचा यामध्ये समावेश नसल्याने राष्ट्रवादीचे अजित पवार गटाचे (NCP Ajitdada Group)आमदार निलेश लंके Nilesh Lankeआक्रमक झाले आहेत. ‘त्या’ नेतेमंडळींनी लक्ष द्यायला हवे होते; नगर जिल्ह्याला दुष्काळग्रस्त यादीतून वगळ्यानं […]