- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
यादाश कमजोर होना कोई बुरी बात नहीं; शेरेबाजीतून फडणवीसांचा विरोधकांना टोला
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. आज विरोधकांनी अंतिम आठवडा प्रस्तावात अनेक प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर अंतिम आठवडा प्रस्तावाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी(Devendra Fadnavis) उत्तर दिले. त्यावेळी फडणवीसांनी विरोधकांनाही टोले लगावले आहेत. यावेळी फडणवीस म्हणाले की, अंतिम आठवडा प्रस्तावाची सुरुवात विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी (Ambadas Danve)सुरुवात केली. यामध्ये प्रविण दरेकर, एकनाथ […]
-
भाजपा आमदार म्हणाल्या…तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार मात्र इथं बळीराजा मदतीपासून वंचित
मुंबई : राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. यातच अनेक महत्वाच्या मुद्द्यांवर सभागृहात चर्चा देखील झाल्या. यातच भाजपच्या आमदार मोनिका राजळे यांनी आपल्या मतदार संघातील नुकसानग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित राहिल्याचा प्रश्न सभागृहात मांडला. विशेष म्हणजे सत्ताधारी सरकारची टॅगलाईनचा उच्चार करत त्या म्हणाल्या तुम्ही म्हणता हे शेतकऱ्यांचे सरकार आहे मात्र इथे बळीराजा नुकसान भरपाईपासूनच वंचित असल्याची खंत […]
-
अहमदनगर शहरातील मस्जिदीच्या जागांवर अतिक्रमण होतंय…अबू आझमींनी उपस्थित केला सवाल
अहमदनगर : नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या मस्जिदीच्या जागांवर पोलीस स्टेशन, व्यावसायिक इमारती उभारण्यात आलेल्या आहे. तसेच या मस्जिद मध्ये अनेकांकडून गैरप्रकार केला जातो आहे. यामुळे येथील सुरक्षितता धोक्यात आली आहे, असे प्रतिपादन सपाचे नेते अबू आझमी यांनी सभागृहात केले. तसेच याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे असल्याचे देखील ते म्हणाले. यावर शिंदे गटाचे आमदार शंभूराज […]
-
सरकारमधला प्रत्येकजण गृहमंत्री असल्यासारखा वागतो; शशिकांत शिंदे आक्रमक
मुंबई : आज राज्याच्या अर्थसंकल्पिय अधिवेशनाचा (Maharashtra Budget Session)शेवटचा दिवस आहे. त्यामुळे विरोधक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहेत. विधानपरिषदेमध्येही (Legislative Councils)विरोधकांकडून राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला जात आहे. आज विधानपरिषदेमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशिकांत शिंदेंनी (Shashikant shinde)विविध मुद्द्यांवरुन राज्य सरकारवर (Maharashtra Government) निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी राज्यातील विविध उद्योगधंदे बाहेरच्या राज्यात नेण्यापासून तर थेट राज्यात […]
-
Shevgaon BJP Protest : ‘शेवगावमध्ये भाजपकडून राहुल गांधीच्या पुतळ्याचे दहन
अहमदनगर : शेवगावमध्ये आज क्रांती चौकामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राहुल गांधी यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. राहुल गांधी यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विषयी वादग्रस्त विधान केल्याने व ओबीसींच्या विरोधात अपमान जनक केल्यामुळे आज अहमदनगर भाजपाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांनी शेवगावमध्ये राहुल गांधी यांचा निषेध व्यक्त करत त्यांची शेवगाव मधील क्रांती चौकामध्ये […]
-
विसरू नका, आमच्याकडेही पायताणं आहेत; बाळासाहेब थोरातांचा सरकारला सज्जड इशारा
Congress : आंदोलन करण्याची, जनतेची प्रश्न मांडण्याची एक पद्धत असते. हे वर्षानुवर्षांपासून चालत आले आहे. कधी ते आंदोलन करत होते आज आम्हीही करतोय यात वेगळे काही नाही. आंदोलन कसे असावे याबाबतीतही काही संकेत ठरलेले आहेत. पण दुर्दैवाने दोन दिवसांपूर्वी जे घडले ते विधानसभेच्या इतिहासात दुर्दैवी अशी गोष्ट आहे. आमचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांची अवहेलना […]










