लोकसभा निवडणुकीबरोबरच महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक होणार, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस आणि आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आणि आणखी काही काँग्रेस (Congress) आमदार भाजपमध्ये (BJP) जाणार असल्याचे बोलले जात आहे. आगामी राज्यसभा, लोकसभा आणि विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून हे पक्षप्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळेच या चर्चेला […]
Ahmednagar : नगर शहरासह जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेचा (Law and order )बोजवारा उडालेला दिसून येत आहे. खून, दिवसा ढवळ्या गोळीबार, जीवघेणा हल्ला अशा घटना घडत असताना एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. आमदार निलेश लंके (Nilesh Lanke)यांच्या मतदारसंघात गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक व तालीम संघाचे अध्यक्ष युवराज पठारे (Yuvraj Pathare)यांच्यावर […]
Maharashtra Politics : राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. भाजपात प्रवेश केला आणि दुसऱ्याच दिवशी भाजपने त्यांना राज्यसभेचं (Rajya Sabha Election) तिकीट दिलं. राज्याच्या राजकारणातील ही ठळक घटना. तसं पाहिलं याच अशोक चव्हाणांवर आदर्श घोटाळ्यात पंतप्रधान मोदींपासून सगळ्याच नेत्यांनी तुफान टीका केली. शहीदांचा अपमान करणाऱ्यांना सोडणार नाही अशी […]
AHMEDNAGAR News : मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. त्याची प्रकृती खालावू लागल्याने सरकारने (government) तातडीने येत्या 20 फेब्रुवारी रोजी मराठा आरक्षण प्रश्नावर एक दिवसीय अधिवेशन बोलवले आहे. मात्र आता सरकारच्या याच निर्णयावरून आमदार तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. मनापासून अधिवेशन घ्यायची सरकारची बोलावलं तर […]
Babanrao Gholap resigns from Shivsena UBT : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरे गटाला (Uddhav Thackeray) मोठा धक्का बसला आहे. उपनेते राज्याचे माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप (Babanrao Gholap) यांनी शिवसेनेतील आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. घोलप हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून घोलप यांच्या नाराजीच्या चर्चा […]
Sanajay Raut : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत ( Sanajay Raut) यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलनावकरून भाजप आणि पंतप्रधान मोदींवर (PM Modi) जोरदार निशाणा साधला. राऊत म्हणाले की, भाजप हा फुगलेला बेडूक आहे. तो कधीच बैल होणार नाही. जे शेतकरी दिल्लीच्या दिशेने निघाले आहेत, त्यांना तुम्ही वेडे समजत आहात का? असा सवाल देखील राऊत यांनी केला. […]