Kolhapur News : कोल्हापुरात आधीच तणावाची परिस्थिती असताना एका तरुणाने आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याने पुन्हा एकदा तणाव निर्माण झालाय. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी तरुणाला अटक केली असून या प्रकरणावरुन पुन्हा कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून कागलमधील सर्वच चौकांत पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. आळंदीत वारकऱ्यांवर लाठीमाराची घटना अत्यंत क्लेषदायक, अजित पवारांचा सरकारवर हल्लाबोल […]
Raju Shetti : शिंदे फडणवीस सरकार राज्यात सत्तेत आल्यापासून या सरकारने शेतकऱ्यांसाठी काही महत्वाच्या योजना सुरू केल्या आहेत. यामध्ये नमो शेतकरी सन्मान योजना, एक रुपयांत पीक विमा योजना अशा काही योजना आहेत. तसेच अतिवृष्टीग्रस्त अनुदान देण्याचा निर्णयही जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र या योजनांचा लाभ मिळाला नसल्याने सरकारवर टीका होऊ लागली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते […]
Rohit Pawar Vs Ram Shinde : कर्जत बाजार समितीच्या सभापती-उपसभापती निवडीमध्ये आमदार रोहित पवारांना आमदार राम शिंदेंनी मोठा धक्का दिला आहे. ही बाजार समिती राम शिंदेंच्या ताब्यात आली आहे. कर्जत बाजार समितीच्या सभापतिपदी शिंदे गटाचे काकासाहेब तापकीर, तर उपसभापतिपदी अभय पाटील यांची निवड झाली आहे. (karjat-market-committee-ram-shinde-defect-rohit-pawar) या बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे व पवार गटाचे प्रत्येकी […]
Karjat Bazar Committee : नगर जिल्ह्यातील कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Karjat Market Committee)निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळाली होती. या बाजार समितीमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar)आणि भाजपचे आमदार राम शिंदे (Ram Shinde) यांच्यात थेट लढत झाली होती. मात्र, दोन्ही गटांना समसमान जागा मिळाल्याने येथे सभापती निवडीसाठी पेच निर्माण झाला होता. दरम्यान, आज कर्जत […]
कोल्हापूर : येथील कात्यायनी ज्वेलर्सवरील धाडसी दरोडा प्रकरणात पोलिसांना मोठं यश मिळालं आहे. या प्रकरणातील 2 आरोपींना अवघ्या 36 तासांमध्ये गजाआड केले असून त्यांच्याकडून 29 लाख 88 हजार 700 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात परराज्यातील आरोपींचाही सहभाग असून उर्वरित मुद्देमाल घेऊन तेच घेऊन गेले आहेत. सध्या या आरोपींचाही शोध सुरु असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात […]
Kolhapur Internet Services back : कोल्हापुरातील दगडफेकीच्या घटना आणि येथे निर्माण झालेला जबरदस्त तणाव कमी करण्याच्या उद्देशान प्रशासनाने तब्बल 42 तास जिल्ह्यातील इंटरनेट ठप्प केले. या निर्णयामुळे तणाव निवळण्यास मोठी मदत झाली. शहरातील दैनंदिन जीवन पूर्वपदावर येत आहे. मात्र, या निर्णयाचा फटका आर्थिक उलाढालीला बसल्याचे समोर आले आहे. इंटरनेट बंद असल्याने सगळेच व्यवहार ठप्प झाले […]