भाजप आणि आरएसएसचे लोक संविधानावर हल्ला करत आहेत. त्याला संपवण्याचे प्रयत्न करत आहेत. परंतु, हा हल्ला फक्त संविधानावर नाही.
राजकारण थोडंसं बाजूला ठेवू लढायला, भांडायला भरपूर आयुष्य आहे. आता मात्र थोडसं मोठं मन ठेवा, भांड्याला भांडण लागत
माझी विनंती आहे जे कुणी संचालक असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील. या कारखान्याच्या संस्थेच्या हितासाठी
निवडणुकीत पक्षाचा आदेश डावलून ४० सदस्यांवर कडक कारवाई करत त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
संजय वर्मा हे १९९० च्या बॅचचे आय.पी.एस अधिकारी असून, सध्या वर्मा डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत.
आजपर्यंत तुम्ही आमचा शब्द कधी खाली पडू दिला नाही. तुम्ही मलाही कायम मोठ्या मताधिक्क्याने निवडून दिलं. त्यानंतर