- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
पाकिस्तानमध्ये जाऊन 26/11 हल्ल्याचा बदला घेणार होते जयंत पाटील, ‘असा’ होता प्लॅन
Jayant Patil : नोव्हेंबर 2008 मध्ये मुंबईवर कसाब (Kasab) या पाकिस्तानी दहशतवाद्याने हल्ला केला होता. या दहशतवादी हल्ल्यात अनेकांचा मृत्यू झाला. काही धाडसी पोलीस अधिकाऱ्यांनाही प्राण गमवावे लागले. या घटनेला आता पंधरा वर्षाहून अधिक काळ लोटला तरीही या हल्ल्याच्या आठवणीने थरकाप उडतो. दरम्यान, तत्कालीन गृहमंत्री आणि सध्याचे शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) […]
-
BJP Maharashtra : राम मंदिर उद्घाटन सोहळ्यासाठी महाराष्ट्र भाजप सज्ज; विविध कार्यक्रमांचे आयोजन
BJP Maharashtra : येत्या 22 जानेवारी 2024 ला आयोध्येमध्ये श्रीराम मंदिराचं उद्घाटन आणि श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपकडून (BJP Maharashtra) देखील तयारी करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपकडून राज्यभर श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा साजरा करण्यात येणार आहे. त्यामध्ये भाजपच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील […]
-
जरांगेंनी संयम ठेवावा; आझाद मैदानावरील उपोषणाच्या घोषणेवर CM शिंदेंचे आवाहन
Maratha Reservaition : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी बीडच्या इशारा सभेतून 20 जानेवारीपासून मुंबईत आमरण उपोषण करण्याची घोषणा केली आहे. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले की मराठा समाजाला आरक्षण (Maratha Reservaition) देण्यावर सर्व राजकीय पक्षांचे आणि सरकारचे एकमत आहे. 24 जानेवारीला सुप्रीम कोर्ट मराठा समाजाची बाजू ऐकून घेणार आहे. […]
-
‘सोनिया अन् राहुल गांधींचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का?’ सोमय्यांचा खोचक सवाल
Kirit Somaiya : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावरून भाजपवर टीका केल्यानंतर या टीकेला भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जोरदार प्रत्यु्त्तर दिले आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचा जयजयकार करणाऱ्यांना आता राम आठवला का? असा खोचक सवाल सोमय्या यांनी केला. काल संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत राम मंदिराच्या मुद्द्यावर […]
-
अजितदादा गटाच्या बैठकीत काय झालं? तटकरे म्हणाले, ‘महायुतीची एकत्रित…’
Sunil Tatkare : आगामी वर्षात राज्यात विधानसभा निवडणुका आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली. अशातच आज अजित पवार गटाची (Ajit Pawar) पदाधिकाऱ्यांसोबत मुंबईत मॅरेथॉन बैठक झाली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलतांनी अनेक विषयावर भाष्य केलं. बैठकीत कोणत्या विषयांवर चर्चा झाली, याची माहिती तटकरेंनी […]
-
मोठी बातमी! हायकोर्टाचा मराठा समाजाला दिलासा, EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा मार्ग मोकळा
Maratha Reseravation : मुंबई हायकोर्टाने (Bombay High Court) मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. आर्थिक मागास वर्गातून म्हणजे EWS मधून नियुक्त्या मिळण्याचा (EWS Reseravation) मार्ग मोकळा झाला आहे. SEBC चं आरक्षण रद्द झाल्यानंतर MAT ने भरती रोखली होती. आता रोखलेल्या 408 पदांची भरती करता येणार आहे. 2019 पासून ह्या नियुक्त्या रखडल्या आहेत. महाराष्ट्र लोकसेवा […]









