मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) विद्यार्थ्यांसाठी (Students) महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबई विद्यापीठाच्या 30 जानेवारीला होणाऱ्या एकूण 30 परीक्षा (Exam) पुढे ढकलल्या आहेत. महाराष्ट्र विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकांचं मतदान (Election) 30 जानेवारीलाच होणारंय. त्यामुळं विद्यापीठानं नियोजित केलेल्या या परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. आता या परीक्षा 7 फेब्रुवारी 2023 रोजी […]
मुंबई : महाविकास आघाडीचं सरकार शरद पवार यांच्यावर आरोप करून पाडलं आणि काल हे त्यांचंच कौतुक करत आहेत. मी त्यांच्याकडून मार्गदर्श घेतो म्हणत आहेत. मग मी काय करत होतो? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर केली. मुंबईतील माटुंगा येथे ष्णमुखानंद सभागृहात बाळासाहेब ठाकरे (Balasaheb […]
मुंबई : देश हुकुमशाहीच्या दिशेने चालला आहे. हिंदुत्व वैगरे थोतांड आहे. हिंदुत्वाच्या आधारे धोक्याची भींत उभारून देशावर पोलादी पकड घट्ट बसवायची, अशी बसवायची की तुम्ही हू की चू केलं तर याद राखा, असा हल्लाबोल शिवसेना पक्षप्रमुख (ठाकरे गट) उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्यावर केला. शिवसेना प्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे […]
पुणे : गेल्या काही दिवसांपासून अभिनेता शाहरुख खान याच्या पठाण चित्रपटावरून वाद सुरू आहे. त्याचे पडसाद पुण्यात देखील उमटताना दिसत आहे. पठाण चित्रपटावरून पुण्यात बजरंग दल आक्रमक झाले असून पुण्यातील राहुल चित्रपटगृहाबाहेर असलेले पठाण चित्रपटाचे पोस्टर्स बजरंग दलाकडून काढण्यात आले आहे. पठाण चित्रपटातील बिकिनी दृष्यावरून हिंदुत्ववादी संघटनानी विरोध केला होता. तो विरोध अजूनही थांबत नाहीय. दरम्यान […]
पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा निवडणुका बिनविराेध हाेणार नाही का, या प्रश्नाला उत्तर देताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानसभेच्या कसबा मतदारसंघाची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी; अशी सर्वांचीच भावना आहे. आम्ही यापूर्वी हिंगाेलीचे खासदार राजीव सातव, मुंबईतील अंधेरीची पाेटनिवडणूक बिनविराेध केली आहे. तसेच अशी खूप माेठी […]
पुणे ः पुण्यात भाजप नेत्यांनी रविवारी ‘जनआक्रोश मोर्चा’ काढला होता. परंतु, लव-जिहाद पुण्यात नेमके किती झाले. तसेच पुण्यात धर्मांतरं किती झाली याची कोणतीही आकडेवारी नसताना त्यांनी हा मोर्चा काढला. मात्र, वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पुणे (Pun) शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर भाजप (BJP) कधी जनआक्रोश मोर्चा काढणार आहे, असा सवाल ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते विश्वंबर चौधरी (Vishwambar Chaudhar) यांनी केला […]