- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
Mumbai : RBI सह 11 ठिकाणी बॉम्ब ठेवलेत; धमकी देत सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी
Bomb threat : मुंबईत 11 ठिकाणी बॉम्ब ठेवल्याची धमकी देणारा एक मेल आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या ईमेलवरुन आरबीआय कार्यालय, एचडीएफसी बँक आणि आयसीआयसीआय बँकेत बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. यामध्ये आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास (Shaktikanta Das) आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली आहे. खिलाफत इंडिया (Khilafat India) या […]
-
भारतीय जहाजांवर हल्ला करणाऱ्यांना पाताळातूनही शोधून काढू; संरक्षणमंत्र्यांचा इशारा
Rajnath Singh : अरबी समुद्रात मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याप्रकरणी भारताने आता कठोर भूमिका घेतली आहे. ज्यांनी हा हल्ला केला त्यांना शोधून धडा शिकवल्याशिवाय भारत राहणार नाही, असा इशारा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी दिला आहे. मुंबईत आयएनएस इंफाळच्या (INS Imphal) जलावतरण सोहळ्यात (Indian Navy) ते बोलत होते. राजनाथ सिंह म्हणाले, आजकाल समुद्रातील हालचाल […]
-
‘फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती; राज्यात लवकरच डॉक्टरांचं मंत्रीमंडळ होणार’
Sanjay Raut Press : राज्याचे मुख्यमंत्री सध्या डॉक्टर झाले आहेत. आज मुख्यमंत्री, उद्या फडणवीस, अजित पवार, हसन मुश्रीफ, भावना गवळी सगळे डॉक्टर होतील आणि मग डॉक्टरांचं मंत्रीमंडळ तयार होईल, असा टोला संजय राऊतांनी (Sanjay Raut) राज्य सरकारला लगावला आहे. देवेंद्र फडवणीस हे डॉक्टर पदवीसाठी योग्य व्यक्ती असून, आम्हाला ही डॉक्टरकी नको, आम्ही त्या लायक नसल्याचेही […]
-
सत्ता गेल्याने तो वेडा झालाय; उद्धव ठाकरेंवर बोलताना राणेंचा संयम सुटला !
Narayan Rane on Uddhav Thackeray मुंबईः केंद्रीय नारायण राणे (Narayan Rane) हे नेहमीच उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार करतात.आजही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जोरदार टीका केली आहे. सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे हा वेडा झाला आहे, अशी एकेरी भाषा राणे यांनी वापरली आहे. मुंबईत माध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री राणे म्हणाले, भाजपची सत्ता देशात आल्यानंतर […]
-
कुबड्यांवर चालणाऱ्या पक्षाने 45 जागा जिंकण्याचा दावा बाजूला ठेवावा; सर्व्हेनंतर राऊतांचा विश्वास दृढ
Sanjay Raut On ABP C Voter Survey : जो पक्ष कुबड्या घेऊन उभा आहे त्यांनी 45 जागांची भाषा करावी हे हास्यास्पद असून, 45 जागा जिंकण्याचा दावा अशापक्षांनी बाजूला ठेवावा असा सल्ला ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिला आहे. एबीपी आणि सी व्होटर सर्व्हेच्या आखडेवारीनंतर राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर ही जिव्हारी लागणारी टीका केली आहे. […]
-
मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का? उद्धव ठाकरेंचा मोदींना सवाल
मुंबईः मीरा-भाईंदर येथे उत्तर भारतीयांच्या वतीने आयोजित गोवर्धन पूजा सोहळ्याच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Cm Eknath Shinde), भाजपवर (BJP) जोरदार हल्लाबोल केलाय. गुजरात मजबूत झाला तर देश मजबूत होईल, असे पंतप्रधान म्हणतात. मुंबई, उत्तर प्रदेश मजबूत झाल्यानंतर देश मजबूत होणार नाही का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना […]









