- Letsupp »
- mumbai
मुंबई
-
तब्बल 45 तासांनंतर भिवंडीतील बचावकार्य थांबले; दुर्घटनेत एकूण 8 जणांचा मृत्यू
Building collapse site in Bhiwandi : मुंबईच्या भिवंडीतील वलपाडा परिसरात 29 तारखेला दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती होती.यानंतर अनेकांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. या घटनेच्या 45 तासांनंतर हे बचावकार्य थांबवण्यात आल्याचे एनडीआरएफने सांगितले आहे. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला दिली होती. या […]
-
भिवंडीतील दुर्घटनेची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी, मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर
Bhiwandi Building Collapsed : भिवंडीच्या (Bhiwandi)वळपाडा येथील दुर्घटनाग्रस्त इमारतीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde)यांनी भेट दिली. आत्तापर्यंत या दुर्घटनेमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांनी बचाव पथकाच्या कामाची माहिती घेतली. इमारतीच्या ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुखरुप बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बचाव पथकाला दिल्या आहेत. त्याचवेळी याठिकाणी मृत्यूमुखी […]
-
कैदीही ऐकणार मोदींची ‘मन की बात’
PM Modi Man Ki Baat : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘ मन की बात’ कार्यक्रमाच्या १०० व्या पर्वासाठी ठाणे शहरात भाजपाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. ठाणे शहरातील चार विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात ठाणे कारागृहासह सुमारे ४०० हून अधिक ठिकाणी ‘मन की बात’ कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण ऐकण्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाचे उद्या रविवारी […]
-
ढिगाऱ्याखाली अडकले 50 ते 60 जीव, दोन जणांचा मृत्यू
Bhiwandi Building Collaps: भिवंडीतील वलपाडा परिसरात आज दुपारी तीन मजली इमारत कोसळली. यामध्ये 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती आहे. 12 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात आले आहे. बचावकार्य सुरु आहे. या घटनेत आतापर्यंत दोन जाणांचा मृत्यू झाला आहे. सध्या अग्निशमन दल आणि एनडीआरएफ, पोलीस पथक बाचाव कार्य करत आहेत. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी आपत्ती […]
-
Cm Eknath Shinde : पोलिसांकडून लाठीचार्ज झाला नाही, राजकारणासाठी राजकारण करु नका…
बारसू रिफायनरीवरुन सुरु असलेल्या आंदोलकांना पोलिसांकडून मारहाण झाली नसल्याचा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर भाष्य केलंय. ठाण्यात मनपाची दुटप्पी कारवाई…सत्ताधाऱ्यांना सूट तर विरोधकांचे बॅनर उतरवले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ज्या ठिकाणी रिफायनरी प्रकल्पाच्या मुद्द्यावरुन लोकांचं आंदोलन सुरु आहे. त्या ठिकाणा आता शांतात […]
-
बसमध्ये मोबाईलचा वापर करताय सावधान! अन्यथा…
मुंबईतल्या बेस्ट बस मधून तुम्ही प्रवास करत असताना मोबाईलवर गाणे,व्हीडिओ मोठ्या आवाजात ऐकत असाल किंवा मोठ्याने बोलत असला तर तुमच्यावर कायदेशीर कारवाही होणार आहे त्यामुळे प्रवाश्यांनी सावध होणे गरजेचे. या संदर्भात बेस्टच्या वाहतूक विभागाकडून असे पत्रक काढण्यात आले असून मुंबईतल्या सर्व बेस्ट आगरांना सूचना करण्यात आल्या आहेत. गेल्या काही वर्षात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला […]









