Maharashtra Politics : राज्यात महायुतीचा जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला अजूनही निश्चित झालेला नाही. काही जागांवर तिढा (Maharashtra Politics) निर्माण झाला आहे तर घटकपक्षांना मनासारख्या जागा मिळत नसल्याने अडचणी वाढल्या आहेत. राज्यात भाजप नेत्यांनी 34 ते 35 जागा आपल्याकडे घ्या असा हट्ट धरला आहे. मात्र या प्रस्तावाला ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. तर दुसरीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही […]
Bharat Jodo Nyay Yatra : आगामी लोकसभा निवडणुका (Loksabha Election) जिंकण्यासाठी सत्ताधारी भाजपसह विरोधी इंडिया आघाडीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला (Bharat Jodo Nyay Yatra) काही दिवसांपूर्वीच सुरुवात झाली. ही यात्रा आता महाराष्ट्रात येऊन पोहोचली आहे. लोकसभा निवडणुकीचा डाव जिंकण्यासाठी राहुल गांधींकडून (Rahul Gandhi) आता आदिवासी कार्ड […]
Sanjay Raut On Vasant More : पुणे मनसेचे फायरब्रॅंड नेते वसंत मोरे (Vasant More) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला रामराम ठोकला आहे. मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत. अशातच महाविकास आघाडीचे नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी तिखट प्रतिक्रिया देत भाजपवर निशाणा साधला आहे. वसंत मोरे यांनी फक्त वॉशिंग मशिनच्या दिशेने […]
Vasant More News : महाराष्ट्र नवनिर्मित सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (राज ठाकरे) यांना पुणे लोक सुरू वेळ मागितली होती, पण राजसाहेबही बोलले नाहीत, अशी खंत करत पुणे मनसेचे फायरब्रँड वसंत मोरे (वसंत मोरे) हुंदके देत रडले आहेत. दरम्यान, वसंताने मनसेला राम ठोकत दिला असल्याने मोचंचरे स्थानावर आहे. ऐन चुकल्या मोरेने घडवलेले महाराष्ट्राने नवनिर्मितीने मोठा धक्का […]
Vasant More Resignation : ‘मला माझ्याच पक्षात त्रास दिला जात होता. माझ्यावर संशय घेतला जात होता. पक्षांतर्गत गलिच्छ राजकारण आणि पक्षाप्रति असलेल्या माझ्या निष्ठेवर प्रश्न उपस्थित केले जात होते. हे सगळंच माझ्यासाठी अत्यंत वेदनादायी होतं. मला तिकीट मिळू नये यासाठी पदाधिकाऱ्यांनी खूप प्रयत्न केले. आता परतीचे दोर मी स्वतः कापले’, हे शब्द आहेत मनसेचे फायरब्रँड […]
मुंबई : लोकसभेच्या जागा वाटपावरून महाविकास आघाडीतील अंतर्गत बाब समोर येण्यास सुरूवात झाली असून, वेळकाढूपणामुळेच मविआतील जागावाटप लांबल्याचा आरोप प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) केला आहे. मविआ एकत्र राहिली तर, माझा प्रश्न येतो असे सूचक विधानही आंबेडकरांनी केले आहे. मविआमध्ये कोणतेही मतभेद नाही असं खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणत असतील तर, ते खोटं बोलत आहेत […]