Chagan Bhujbal On Devendra Fadnavis : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil)उपोषणाला बसल्यानंतर आंदोलनाने हिंसक रुप धारण केले. राज्यात अनेक ठिकाणी जाळपोळीच्या घटना घडल्या. बीडमध्ये आमदार प्रकाश सोळंके (MLA Prakash Solanke)आणि आमदार संदीप क्षीरसागर (MLA Sandeep Kshirsagar)यांच्या घरांवर दगडफेक करुन त्यांची घरं जाळण्यात आली. या घटना घडणं हे तर गुप्तचर विभागाचं, […]
Nana Patole : कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यातील ग्रामपंचायतींच्या निकालावर प्रतिक्रिया देताना भजपवर टीका केली आहे. ते म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालाबद्दल भारतीय जनता पक्षाने केलेला दावा हा खोटा व हास्यास्पद आहे. मुळात या निवडणुका चिन्हावर लढल्या जात नाहीत. त्यांनी दिलेले आकडे हे खोटे आहेत. त्यांनी ग्रामपंचातींच्या नावासह यादी जाहीर करावी. मग कळेल जनतेने […]
Rohit Pawar ON Chhagan Bhujbal : मराठा समाजाला सरसकट कुणबी दाखले देऊन ओबीसीतून आरक्षण देण्यासाठी मनोज जरांगे पाटील श्(Manoj Jarange Patil) यांनी मोठी लढा उभारला. त्यांच्या लढ्याला काही प्रमाणात यश आलं असून ज्या मराठ्यांच्या कुणबी नोंदी आहेत त्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची तयारी राज्य सरकारने दर्शविली. मात्र, या मुद्द्यावरून मंत्री छगन भुजबळ नाराज झाले आहेत. कालपासून […]
Sanjay Raut on Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी इंडिया आघाडीवर जोरदार टीका केली. नितीश कुमार यांनी पंतप्रधान होण्याचे स्वप्न पाहू नये. इंडिया आघाडीने त्यांना संजोजक सुद्धा केलं नाही, अशा शब्दात त्यांनी नितिश कुमार यांना डिवचलं होतं. त्यानंतर गेल्या दोन महिन्यांपासून इंडिया आघाडीची गाडी पुढं न सरकल्यानं नितीशकुमार यांनी आपली नाराजी […]
Nana Patole : ड्रग्ज माफिया ललित पाटील (Lalit Patil) याचे सत्तेतील मंत्र्याशी संबंध असल्याचे दावे केले जात आहे. अशातच दोन दिवसापूर्वी एल्विश यादव (Elvish Yadav) विरोधात नोएडामध्ये एफआयआर दाखल करण्यात आला. त्याच्यावर क्लब आणि पार्ट्यांमध्ये विषारी सापाचे पुरवल्याचा आरोप आहे. एल्विसवर गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका झाली. सीएम शिंदे आणि एल्विश यांचे […]
पुणे : शरद पवार यांनी मुख्यमंत्री असताना रातोरात मराठ्यांचं आरक्षण घालवलं, असा आरोप लेखक आणि राजमाता जिजाऊ यांचे 14 वे वंशज नामदेव जाधव यांनी केला आहे. ‘मुंबई तक’ शी संवाद साधताना त्यांनी हा आरोप केला. माळी, तेली, लेवा पाटील, लेवा कुणबी आणि लेवा पाटीदार या जातींना ओबीसीमध्ये घेताना कोणते कागदपत्र घेतले होते? कोणते निकष लावले […]