मार्नस लाबुशेनने एकदिवसीय विश्वचषकात ज्या बॅटने धावा केल्या होत्या त्याच बॅटला रिटायर्ड करण्याचा निर्णय घेणार आहे.
भारताच्या कसोटी आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा सध्या (Rohit Sharma) दमदार कामगिरी करत आहे.
बांग्लादेश क्रिकेट बोर्डाने (Bangladesh Cricket Board) आर्मी चीफ ऑफ स्टाफ जनरल वकर उज जमान यांना पत्र लिहिले आहे.
बांग्लादेशात या वर्षातील ऑक्टोबर महिन्यात महिला टी 20 विश्वचषक स्पर्धा होतील की नाही अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.
गौतम गंभीर दीर्घ काळ प्रशिक्षक पदावर राहणे शक्य नाही, असे वक्तव्य माजी खेळाडू जोगिंदर शर्मा (Joginder Sharma) म्हणाला.
तिसऱ्या टी 20 सामन्यात ज्या पद्धतीने सुपर ओव्हर होऊन भारताचा विजय झाला. त्या पद्धतीने या सामन्यात सुपर ओव्हर का टाकली गेली नाही.
क्रिकेट विश्वात सध्या टीम इंडियाची (Team India) धूम आहे. टी 20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय संघ टॉप आहे.
भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील टी 20 सामन्यांच्या मालिकेत टीम इंडियाने (Team India) श्रीलंकेचा धुव्वा उडवला.
रियान परागने गोलंदाजीत थोडी सुधारणा झाली तर तो नक्कीच रवींद्र जडेजाला पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. पराग चांगला फलंदाज आहे.
ऑलिंपिकमध्ये 124 वर्षांपूर्वी क्रिकेट होते. ब्रिटन आणि फ्रान्स यांच्यात पहिला आणि अंतिम क्रिकेट सामना खेळला गेला होता.