- Home »
- Lok Sabha Election
Lok Sabha Election
‘मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजानं त्यांना बळीचा बकरा बनवलं’, राऊतांची खोचक टीका
मला सुनेत्रा पवार यांची दया येते त्यांच्या पतीने त्यांना बळीचा बकरा बनवलं आहे. नारायण राणे यांचा आम्ही आधीच पराभव केला आहे.
‘त्यांच्यावर काहीतरी परिणाम झालाय’; पैसेवाटपाच्या आरोपांवर अजितदादांचं प्रत्युत्तर
आजपर्यंत मी सातवेळा विधानसभा आणि एकदा लोकसभेची निवडणूक लढवली आहे. त्यामुळे असे प्रकार कधी करत नाही. काहीच कारण नसताना विरोधकांचे बगलबच्चे असे आरोप करत आहेत.
मोठी बातमी! उत्कर्षा रुपवतेंच्या वाहनावर दगडफेक; हल्लेखोर पसार, पोलिसांत तक्रार
शिर्डी लोकसभेच्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या चारचाकी वाहनावर काही अज्ञात हल्लेखोरांनी दगडफेक केली.
‘मी प्रामाणिक, तुमच्यासारखा गद्दार नाही; विचारेंचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल
मी अजूनही प्रामाणिक आहे तुमच्यासारखा गद्दार झालेलो नाही. मला बोलायला लावू नका. तुमची उरलीसुरली राहू द्या, अशा शब्दांत ठाकरे गटाचे ठाणे मतदारसंघातील उमेदवार राजन विचारे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल केला.
‘बारामती’त पैशांचा पाऊस, विरोधकांकडून मतदारांना पोलीस बंदोबस्तात पैसे वाटप; रोहित पवारांचा गंभीर आरोप
बारामती मतदारसंघात अगदी पोलीस बंदोबस्तात मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा गंभीर आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
कधी रडायचं, कधी आजारी पडायचं, भावनिक होऊन निवडणुका जिंकता येत नाही; गिरीश महाजनांचा पवारांना टोला
Girish Mahajan On Sharad Pawar : सध्या देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत आहे. देशात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीच्या दोन टप्य्यात मतदान पूर्ण
प्रचार थांबला, आता निघा! मतदारसंघाबाहेरील कार्यकर्त्यांना सातारा जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी उद्या (मंगळवार) तिसऱ्या टप्प्यात मतदान होत आहे. या मतदानाची संपूर्ण तयारी प्रशासनाने केली आहे.
वडेट्टीवारांचं ‘ते’ वक्तव्य महाविकास आघाडीला शेकणार? तर्कवितर्कांना उधाण
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केलेलं वक्तव्य महाविकास आघाडीला निवडणुकीत फटका बसणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
महिला राजकारणात कमीच पण, भारतात ‘या’ महिलांच्या नावावर जिंकण्याचं अनोखं रेकॉर्ड…
2019 मधील लोकसभा निवडणुकीत 78 महिला उमेदवार निवडणूक जिंकून संसदेत पोहोचल्या होत्या. यातील 12 महिला अशा होत्या ज्यांनी तीन किंवा त्यापेक्षा जास्त वेळा निवडणूक जिंकली आहे.
‘निवडून आले चार अन् पक्ष उरला पाव’ फडणवीसांनी उडवली पवारांच्या जाहीरनाम्याची खिल्ली
राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जाहीरनाम्याची खिल्ली उडवत. फक्त मोदींचा जाहीरनामाच चालणार असे फडणवीस म्हणाले.
