विजयसिंह मोहिते पाटलांनी जिथून कपडे घेतले त्याच ठिकाणाहून मला वडिलांनी कपडे आणून देत तूला आमदार व्हायचंय, असं आमदार अभिजित पाटील यांनी सांगितलंय.
बबन शिंदे यांनी मला अभिनंदनासाठी फोन केला नाही, आशिर्वादही दिला नाही, आता मीच त्यांना भेटायला जाणार असल्याचं आमदार अभिजित पाटलांनी सांगितलंय.
ग्रामविकास खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजपचे संकटमोचक म्हणून जाणले जाणारे गिरीश महाजन
पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांना झुकतं माप मिळाल्याचं दिसत आहे. तर १६ जिल्ह्यांची पाटी मात्र कोरीच राहिली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात १० मंत्रिपदे मिळाली आहेत. त्याखालोखाल मुंबई-कोकणला ९, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्राला ८ तर मराठवाड्याला ६ मंत्रिपदे मिळाली आहेत.
सोलापूर जिल्ह्यातील आमदार फोनची वाट पाहत आहेत मात्र एकाही आमदाराला फोन आलेला नाही अशी माहिती समोर आली आहे.