कबीर बोबडे लेट्सअपमध्ये कंटेट प्रोड्युसर म्हणून कार्यरत आहे. सहा वर्षांपूर्वी वृत्तपत्रातून पत्रकारितेची सुरुवात. याआधी दैनिक प्रभात, डि-कॉलम अशा माध्यमसंस्थात काम केलं. डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ४ वर्षांचा अनुभव. सामाजिक-राजकीय बातम्यांमध्ये हातखंडा. याशिवाय कृषी, मनोरंजन विषयक बातम्यांमध्ये रस. वाचन, लेखन आणि चित्रपट पाहण्याची आवड.
उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे देवाचे माणूस होते. पण मी घातकी माणसांसोबत गेलो अन् माझा घात झाला - श्रीनिवास वनगा
राजेश लाटकर यांच्याऐवजी मधुरीमाराजे मालोजीराजे भोसले (Madhurimaraj Malojiraje Bhosale) यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली.
भाजपने आपल्या मित्रपक्षांसाठी 4 जागा सोडल्याचं समोर आलं. बडनेरा, गंगाखेड, कलिना आणि शाहूवाडी हे मतदारसंघ भाजपने मित्रपक्षांसाठी सोडले
ठाकरे गटाचे उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याची घोषणा केली आहे.
माजी आमदार बापूसाहेब पठारे (Bapusaheb Pathare) यांनी आज (दि. २८ ऑक्टोबर) रोजी महानिर्धार रॅली काढत अर्ज दाखल केला.
ज्या ज्या पक्षातील नाराज असलेल्यांनी अर्ज भरले, त्या संबंधित पक्षाचे नेते त्यांना अर्ज मागे घ्यायला लावतील.
आ. संभाजीराव पाटील निलंगेकर (Sambhajirao Patil Nilangekar) मंगळवारी (दि.२९) हजारो नागरिक आणि मतदारांच्या साक्षीने आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत
सध्या इतके भावी आमदार झालेत. मला निवडणूक लढवण्यासाठी मतदारसंघच शिल्लक राहिला नाही - मनोज जरांगे पाटील
Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंनी (Manoj Jarange) विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) लढवण्याची घोषणा केल्याने सर्वच पक्ष धास्तावले. ज्या ठिकाणी उमेदवार निवडूण येण्याची शक्यता आहे, तिथं उमेदवार देणार अन् जिथं शक्यता कमी वाटते, तिथं जे उमेदवार आमच्या मागण्यांना समर्थन देतील, तिथं त्यांना पाठिंबा देणार अशी भूमिका जरांगेंनी घेतली होती. दरम्यान, आज पुन्हा एकदा अंतरवली […]
ठाकरे सरकारमुळे लोकहिताच्या प्रकल्पांना खीळ बसली होती. मात्र, गेल्या 24 महिन्यांत पाठपुरावा करून जिल्ह्यातील प्रकल्प पूर्णत्वास नेले.