मॉस्को : गेल्या काही महिन्यांपासून रशिया-युक्रेनचे युध्द सुरु आहे. रशियाच्या सैन्याने युक्रेनमध्ये शिरकाव करुन युक्रेनचा काही भाग युक्रेनने ताब्यात घेतला आहे. काही दिवसांपूर्वी युक्रेनने आजूबाजूच्या राष्ट्रांची मदत घेऊ नये असं आवाहन रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्याकडून करण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी आपण चर्चेसाठी तयार असून चर्चा करुन आपण यातून मार्ग काढू असंही म्हंटलं होतं. अशातच दोन्ही […]
मुंबई : शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांविषयी संयुक्त किसान मोर्चा पुन्हा एकदा आक्रमक झालाय. येत्या प्रजासत्ताकदिनाला म्हणजेच 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्याची घोषणा संयुक्त किसान मोर्चाकडून करण्यात आलीय. त्याचबरोबर प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे 25 जानेवारीला महाराष्ट्रात शेतकरी संघटनांनी रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. 26 जानेवारीला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातील संयुक्त किसान मोर्चामध्ये सहभागी […]
नवी दिल्ली : कन्याकुमारीपासून निघालेली काँग्रेसची भारत जोडो यात्रा आता पंजाबमध्ये पोहचलीय. 22 जानेवारीला जम्मू-काश्मिरमध्ये प्रवेश करणार आहे, तर 30 जानेवारीला भारत जोडो यात्रेचा समारोप होणार आहे. यानंतर भारत जोडो यात्रेच्या दुसरा टप्प्यासाठी काँग्रेसने तयारी सुरू केली आहे. येत्या 2 ऑक्टोबरपासून गुजरातमधून ‘भारत जोडो यात्रा 2’ सुरू करण्याची काँग्रेसची तयारी असल्याचे कळते. गुजरातमधून निघणारी ही […]
दिल्ली : मागच्या काही दिवसापासून उत्तराखंडमधील जोशीमठ या जागी घडलेल्या एका घटनेने देशाचे लक्ष वेधून घेतले आहे. जोशीमठात वेगाने दरड कोसळल्याने शहरातील शेकडो इमारतींना मोठ्या भेगा पडल्या आहेत. आतापर्यंत 600 हून अधिक घरे खाली करण्यात आली आहेत. जमीन खचण्याच्या वारंवार घडणाऱ्या घटना लक्षात घेता जोशीमठ हे सिंकिंग झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे. ऋषिकेश-कर्णप्रयाग रस्ता, […]
नवी दिल्लीः देशातील क्रमांक एकचे श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी हे काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या निशाणावर कायमच असतात. भारत जोडो यात्रेतही राहुल गांधी यांनी केंद्र सरकार, उद्योगपती अदानींवर टीका केली आहे. त्याला आता अदानी यांनी एका मुलाखतीत उत्तर दिले आहे. गेल्या आठ वर्षांपासून राहुल गांधी हे तुमच्यावर टीका करत आहे, या प्रश्नाला उत्तर देताना अदानी […]
नवी दिल्ली : प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानींवर पंतप्रधान नरेंद्र मोदींशी जवळीक असल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडून करण्यात येतो. या आरोपांना गौतम अदानींनी एका टीव्ही मुलाखतीत उत्तरे दिली. काँग्रेसच्या राजीव गांधी सरकारच्या काळात आमचा व्यवसाय वाढू लागला होता आणि आज तो २२ राज्यांमध्ये पसरला आहे, त्या सर्व राज्यांमध्ये काही भाजपाची सत्ता नाही, गौतम अदानी […]