- Letsupp »
- maharashtra
महाराष्ट्र
-
इंस्टाग्राम ओळखीचे रूपांतर प्रेमात, तिने थेट घरच सोडले अन् पोहचली परराज्यात
अहमदनगर – सोशल मीडियाचा अतिरेक आता घटक ठरू लागला आहे. यातच सध्या आजकालची तरुणाई सोशल मीडियाचा वापर चांगल्या कमी, तर वाईट कामासाठी जास्त करू लागली आहे. सोशल मीडियावर मैत्री करून फूस लावल्याच्या अनेक घटना सातत्याने घडत आहेत. असाच काहीसा मैत्री, प्रेम आणि धोक्याचा प्रकार प्रकार नगर जिल्ह्यात (Ahmednagar Police) घडला. अठरा वर्षे पुर्ण झालेल्या दोन […]
-
‘फडणवीस-महाजनांनी बदनामी केली म्हणून पक्ष सोडला’; नाथाभाऊंच्या तोंडी अपमानाच्या कटू आठवणी
Eknath Khadse : एकेकाळी भाजपातील ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजप सोडून आता तीन वर्षांचा काळ उलटून गेला आहे. ज्या पक्षाला राज्यात मोठं गेलं. तळागाळात पोहोचवलं त्या पक्षावर टीका करायची किंवा पक्ष सोडून जायचं अशी मानसिकता कधीच नव्हती. पण, पक्षातील काही लोकांनी वारंवार अपमानित केलं. त्यामुळे नाईलाजानं पक्ष सोडावा लागला […]
-
Nagpur : सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट; नऊ जणांचा होरपळून मृत्यू
नागपूर : बाजारगाव येथील सोलर एक्सप्लोसिव्ह कंपनीत भीषण स्फोट झाल्याची बातमी येत आहे. या स्फोटात नऊ जण ठार झाले असून काही जण गंभीर जखमीही झाले आहेत. कास्ट बूस्टर प्लांटमध्ये पॅकिंगच्या वेळी ही घटना घडली असल्याचे नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी ही माहिती दिली. ANI ने याबाबतचे वृत्त दिले आहे. (Nine people were killed […]
-
Manoj Jarange : मराठा आरक्षण आंदोलनाचं पुढं काय? आज आंतरवाली सराटीत निर्णायक बैठक
Manoj Jarange : मराठा आरक्षणाबाबत पुढील दिशा ठरविण्यासाठी आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांच्या नेतृत्वात आंतरवाली सराटीत बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. आज होणारी बैठक महत्वाची आहे. या बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनासंदर्भात काही निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि रोहयो मंत्री संदीपान भुमरे यांच्या नेतृत्वातील […]
-
लोकसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय, तावडेंच्या विधानाने शिंदे-अजितदादांना धडकी
Vinod Tawde : महाराष्ट्रात येत्या विधानसभा निवडणुकीत भाजप सामूहिक नेतृत्वात निवडणूक लढणार आहे. या निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय सामूहिकरित्या घेण्यात येईल. भाजपने 2014 नंतर राजकारणाची दिशा बदलली आहे. येत्या लोकसभा निवडणुकीत (LokSabha elections) भाजपचे लक्ष लोकसभेच्या चारशे जागांचे आहे, असे भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी म्हटले आहे.भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत निमित्ताने विनोद तावडे […]
-
मनोज जरांगे आपल्या मागण्यांवर ठाम, सरकारला आतापर्यंत भरपूर वेळ दिला
Maratha Reseravation : राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आंदोलक मनोज जरांगे (Manoj Jarange) यांची भेट घेतली. मंत्री गिरीष महाजन (girish mahajan) आणि संदिपान भुमरे यांनी 24 डिसेंबरचा उपोषणाचा आग्रह धरु नका. राज्य सरकारला अजून वेळ देण्याची मागणी केली आहे. यावर मनोज जरांगे यांनी वेळ वाढवून देण्याची गरज लागणार नाही. अजून आठ ते दहा दिवस बाकी आहेत. […]









