मुंबई : सध्या न्यायालयीन कोठडीत असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाचे आमदार व माजी मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या जामीन अर्जावर मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) सुनावणी होणार आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या सुनावणीत नवाब मलिक हे गंभीर आजाराने ग्रस्त असल्याचं मान्य करत त्यांच्या जमीन अर्जावर तातडीची सुनावणी घेण्यास न्यायालयाने मान्यता दिली होती. तर अंमलबजावणी संचालनालयाने […]
मुंबई : विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आजच्या दुसऱ्या दिवशी कांद्याच्या मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार वाद झाले. विरोधकांनी केलेल्या मागण्यांवर उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे बोलत असतानाही विरोधकांची गोंधळ सुरू होता. विरोधक मुख्यमंत्री शिंदे यांना काही बोलू देण्याच्या मनस्थितीत नव्हते.गोंधळ वाढत असल्याचे पाहून उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोर्चा सांभाळला. तुमच्याकडे काही वेगळी माहिती असेल तर कांद्यावरून हक्कभंग आणाच, […]
अहमदनगर : इंधनाचे वाढते दर, पेट्रोल- डिझेल तसेच गॅस सिलेंडरचे वाढते दर याला केंद्र सरकारच जबाबदार आहे. जनतेवरील महागाईचा बोजा कमी व्हावा यासाठी जनतेने मोदींना निवडून दिले. मात्र काँग्रेसच्या काळात 400 रुपयांना असलेले गॅस सिलेंडर मोदींच्या काळात अकराशे रुपयांवर पोहचली आहे. महागाईच्या आगीत जनता होरपळतेय याला कारण म्हणजे मोदी आहे, अशा शब्दात ठाकरे गटाचे माजी […]
अहमदनगर : देशात महागाई वाढत आहे. यामुळे दैनंदिन वस्तूंच्या किंमतीमध्ये वाढ होत आहे. वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य जनता हैराण झाली आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याचे काही घेणे नाही. जनता महागाईच्या आगीत होरपळत असताना दुसरीकडे मात्र मोदी आपल्या फॅशनसाठी खर्च करातात. मोदी प्रत्येक वेळेला नवा ड्रेस घालून मिरवतात. मोदींच्या एका ड्रेसची किंमत 10 कोटी रुपये […]
नागपूर : मातोश्रीवर ताबा मिळवणे हे दिवास्वप्न, ते कधीच पूर्ण होणार नसल्याचं उद्धव ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी ठणकावून सांगितलं आहे. खासदार सावंत आज नागपूर दौऱ्यावर होते. यावेळी विमानतळावर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिंदे-फडणवीस सरकारला कडक शब्दांत ठणकावलं आहे. खासदार म्हणाले, निवडणूक आयोगाने केवळ संख्याबळाचा विचार करीत भाजपच्या संहितेनुसार निर्णय दिला. शिवसेना पक्ष आणि […]
मुंबई : राज्यातील कांदा (Onion Price), कापूस (Cotton Price)उत्पादक शेतकऱ्यांना (Farmer) योग्य हमीभाव मिळाला पाहिजे. अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवले पाहिजे, यासाठी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve)यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. यावेळी त्यांनी 289 अन्वये सर्व कामकाज बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्याची मागणी लावून धरली. बार्शीतील कांदा उत्पादक शेतकऱ्याला दोन रुपये चेक […]