आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सुरु असलेल्या विकासकामांना राज्यात आलेल्या नव्या सरकारकडून स्थगिती देण्यात आली होती. पण या स्थगितीवर उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं. त्यावर उच्च न्यायालयाकडून स्थागिती उठवण्यात आली आहे. या निर्णयावर रोहित पवार यांनी “सत्यमेव जयते! विकासाच्या वाटेत पाय घालणारेच तोंडावर आपटले!” असं ट्विट करून सरकारला टोला लगावला आहे. सत्यमेवजयते!विकासाच्या वाटेत पाय घालणारेच […]
रामनवमीच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये दोन गटात तुफान हाणामारी झाली. जमावाने वाहनांची नासधूस केली. या हिंसाचारात एका जणाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. जखमी झालेल्या 51 वर्षीय व्यक्तीवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला. हा मृत्यू कोणत्या कारणामुळे झाला याची माहिती मिळालेली नाही. एबीपी माझा वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे. इंदूर […]
मुंबई : मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला मोठा धक्का दिला आहे. मुंबई हायकोर्टाने आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. शिंदे-फडणवीस सरकारकडून आमदार निधी वाटपाबाबात घाई केली जात आहे. याबाबत आता मुंबई हायकोर्टाने शिंदे-फडणवीस सरकारला स्पष्टीकरण देण्याचे आदेश दिले आहेत. तसेच आमदार निधीच्या वाटपाला स्थगिती दिली आहे. राज्यात विकास निधी वाटपाच्या याचिका प्रलंबित असल्याने मुंबई हायकोर्टाने हे […]
काही दिवसापूर्वी शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याबाबत आक्षेपार्ह्य वक्तव्य केले होते. याचे महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमठले संजय शिरसाट यांचावर सर्वच क्षेत्रातून टीका झाली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने अदयाप कोणतीही कारवाई त्यांच्यावर केली नाही. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री […]
मुंबई : जानेवारी महिन्यात झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रोहित पवार यांचा पराभव करण्यासाठी त्यांचे काका अजित पवार यांनी अनेकांना फोन करू जीवाचे रान केले होते. असा खळबळजनक आरोप शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी केला आहे. ते माध्यमांशी बोलत होते. ते म्हणाले या निवडणुकीच्या काळात रोहित पवारांना पाडण्यासाठी पवार कुटूंबातील एक व्यक्ती अनेकांना फोन […]
नाशिक : गेल्या दोन तीन महिन्यापासून कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकरी अनेकदा रस्त्यावर उतरला होता. त्यामुळे राज्य सरकारने अधिवेशन काळात कांदा उत्पादक शेतकऱ्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतले होता. हे अनुदान 1 फेब्रुवारी ते 31 मार्च पर्यंत कांदा विक्री करणाऱ्या […]